आध्यात्मिक विकास, हाच समर्पक विकास !

मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून आरक्षण इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

देवद आश्रमातील साधक सदैव गुरुचरणी रहातात’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आश्रमाच्या ठिकाणी मला गुरुदेवांचे चरण दिसले. यावरून ‘गुरूंच्या चरणांमध्ये किती अफाट शक्ती आहे !’, हेही माझ्या लक्षात आले.

भाव म्हणजे देवाच्या प्रीतीचा महासागरच असतो ।

भाव म्हणजे केवळ भावच असतो । त्यात कुठेही बुद्धीचा अडथळा नसतो ॥
‘हे का आणि ते कसे ?’, असे भावात नसते ।
भावात केवळ देवाची प्रीती अनुभवायची असते ॥

भाववृद्धी सत्संग घेतांना साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील उपस्थितीची अनुभूती येणे

भावप्रयोग घेत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडे पहात आहेत’, असे मला वाटले. त्यानंतर माझ्या मनावरील ताण न्यून झाला. त्या वेळी ‘प्रत्येक भाववृद्धी सत्संग हा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आहे.

श्रीविष्णूची आपल्यावर असलेली दृष्टी अनुभवून तशी प्रेमळ दृष्टी निर्माण करण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न !

‘भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून भगवंताने सत्संगात सर्व साधकांना अमूल्य भेट दिली ती, म्हणजे भावदृष्टी ! त्यानुसार प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि चराचर सृष्टी यांकडे पहाण्याचे ध्येय भावसत्संगातून सर्वांना दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण

प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात भ्रमणभाषद्वारे झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण पुढे दिले आहे.

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार आणि त्यांच्याविषयीचा भाव

श्री. भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार ! परात्पर गुरु डॉ. आठवले स्वयं श्रीरामच आहेत आणि तेच सर्व समस्यांचे निराकरण करू शकतात. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

अभ्यासू आणि संशोधक वृत्तीमुळे ‘सुजोक’ ही उपचारपद्धत विकसित करून निरपेक्षतेने अन् तळमळीने रुग्णांवर उपचार करणारे पुणे येथील श्री. एस्.के. जोशीआजोबा (वय ८० वर्षे) !

आम्ही काही साधक श्री. जोशीआजोबा यांच्याकडे ‘सुजोक’ उपचारपद्धतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

देव अंतर्यामी सर्व त्यास कळे ।

‘भाव तेथे देव’, नको नुसते म्हणू । भाव निर्माण होण्या, साधना कर सुरू ॥
प्रार्थितो तुला भगवंता, दे मानवा बुद्धी । जाणण्या तुझी शक्ती, करो तुझी भक्ती ॥