
मुंबई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक इम्तियाज अली यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भविष्यात ‘राधा-कृष्ण’ यांची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याची इच्छा व्यक्त केली. ‘भविष्यात कोणत्या प्रकारच्या कथा पडद्यावर आणण्याची इच्छा आहे ?’ असे विचारल्यावर त्यांनी वरील मानस बोलून दाखवला.
इम्तियाज अली पुढे म्हणाले, ‘‘भारतीय पौराणिक कथांमधील अनेक गोष्टींनी मला प्रेरणा दिली आहे. ‘त्या कथा पडद्यावर मांडण्याइतकी क्षमता माझ्यात असावी’, असे मला वाटते. मला राधा-कृष्ण यांची कथा पडद्यावर मांडायची आहे. ही केवळ प्रेमकथा नाही, तर त्यांच्या कथेला अनेक पैलू आहेत. त्यामागे एक गहन तत्त्वज्ञानही दडलेले आहे.’’
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त
देवस्थान इनाम भूमींच्या संदर्भातील प्रारूप सिद्ध करण्यासाठीच्या समितीत देवस्थानांच्या प्रतिनिधींचा समावेश !