लातूर येथे मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा !

लहान मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात गावोगावी फिरत असल्याची अफवा पसरवली जात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

नायगाव (जिल्हा पालघर) येथील कारखान्यातील स्फोटात ३ कामगार ठार !

नायगाव पूर्व भागातील जुचंद्र वाकीपाडा येथील ‘कॉस पॉवर’ या कारखान्यात २८ सप्टेंबर या दिवशी दुपारी पावणेतीन वाजता बॉयलरचा स्फोट झाला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलीस दलातील रिक्त पदांच्या १०० टक्के भरतीला मंत्रीमंडळाची मान्यता !

२० सहस्र पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा ! वन्यप्राण्यांच्या आक्रमणात मरण पावलेले वन अधिकारी आणि कर्मचारी यांना हानीभरपाई मिळणार !

भोगवादी संस्कृती नको !

पुण्यात सध्या पबची विकृती वाढत आहे. पब, नाईट क्लब यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये, तसेच अनेक अवैध धंदे चालतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आणि तेच भावी पिढीचे आदर्श असणार आहेत. त्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार जाणूनबुजून होत आहे का ?

मुंबईमध्ये धर्मांधाने केलेल्या हिंदु पत्नीच्या हत्येचे लव्ह जिहादच्या दृष्टीने अन्वेषण करावे ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप

भारतात लव्ह जिहादचा भस्मासुर झालेला असतांना आणि या प्रकरणात स्पष्टपणे तसेे दिसत असतांना पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ नसल्याचे पत्रक काढले आहे ?

(म्हणे) ‘भाग्यनगर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या मुसलमान महिला मनोरुग्ण !’ – पोलिसांचा दावा

मुसलमान जेव्हा हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करतात, तेव्हा बर्‍याच वेळेला पोलीस त्यांना ‘मनोरुग्ण’ ठरवून हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आताही तोच प्रकार करण्यात आला आहे, असेच म्हणावे लागले !

गुरुग्राम (उत्तरप्रदेश) येथे गावकर्‍यांनी बंदुकीचा धाक दाखवून रस्ता दुरुस्त करून घेतला !

३० गावकर्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद

बागा, कळंगुट येथे बांगलादेशी चालवत आहेत उपाहारगृह !

बागा, कळंगुट येथे एक बांगलादेशी महिला आणि तिचा १८ वर्षांचा मुलगा ‘झायका’ हे एक उपाहारगृह चालवत आहेत. याविषयी माहिती मिळाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यास आरंभ केला आहे.

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी !

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास त्यांचे दीर बाबा मिसाळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. दोघांच्याही भ्रमणभाषवर संदेश पाठवून २ ते ५ लाख रुपयांची मागणी केली आहे.

हिजाब आंदोलन !

जगभरातील हिजाबविरोधी आंदोलनातून भारतातील धर्मांध मुसलमान धडा घेणार का ? हिजाबची बळजोरी करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची वेळ भारत सरकारने आणली आहे; परंतु हिजाबवर बंदी घालण्याचा विचार भारतातील मुसलमान करतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे !