राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण त्वरित करावे !

राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण त्वरित करावे !

नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, दळणवळण बंदी घोषित करणे, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.

‘आर्.टी.पी.सी.आर्.’ आणि ‘एच्.आर्.सी.टी.’ सारख्या चाचण्या शासकीय यंत्रणेकडून विनामूल्य करण्यात याव्यात ! – कॉमन मॅन संघटना

‘आर्.टी.पी.सी.आर्.’ आणि ‘एच्.आर्.सी.टी.’ सारख्या चाचण्या शासकीय यंत्रणेकडून विनामूल्य करण्यात याव्यात ! – कॉमन मॅन संघटना

कोरोनामुळे आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता असून याचा फटका गोरगरीब, कष्टकरी, दैनंदिन काम करून कुटुंब चालवणारे रिक्शावाले, असंघटित कामगार यांना बसणार आहे.

दळणवळण बंदीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी ! – ग्राहक पंचायत, सिंधुदुर्ग

दळणवळण बंदीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी ! – ग्राहक पंचायत, सिंधुदुर्ग

वेळोवेळी केलेली दळणवळण बंदी यांमुळे संपूर्ण समाजजीवनच उद्ध्वस्त होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता संसर्ग

सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता संसर्ग

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोरोना लसीकरण चालू

गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे वाढते प्रमाण

गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे वाढते प्रमाण

राज्यात १३ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र ५०४  चाचण्यात यांपैकी कोरोनाबाधित ५६२ नवीन रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाचा कहर

कोरोनाचा कहर

जेव्हा स्थुलातील प्रयत्न न्यून पडतात, तेव्हा सूक्ष्मातील प्रयत्न करावे लागतात. विविध संप्रदायांनी त्यांच्या उपासकांना देवाची भक्ती करण्यास सांगितले. औषधांसमवेत प्रार्थना आणि नामजप आदी उपाय केल्याने कोरोनापासून त्यांचे रक्षण झाले. याची नोंदही प्रशासनाने घेण्याची आज वेळ आली आहे !

कोरोनामुळे आठवडाभरात २६६ जणांचा मृत्यू, तर दिवसाला रुग्ण संख्या ९ सहस्रोंच्या वर

कोरोनामुळे आठवडाभरात २६६ जणांचा मृत्यू, तर दिवसाला रुग्ण संख्या ९ सहस्रोंच्या वर

कोरोनामुळे मुंबईची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. ६ ते १२ एप्रिल या आठवडाभरात मुंबईमध्ये कोरोनाचे ६६ सहस्र ७७५ रुग्ण आढळले आहेत.

यवतमाळ येथे खाटांअभावी रुग्ण बाहेरच खोळंबून !

यवतमाळ येथे खाटांअभावी रुग्ण बाहेरच खोळंबून !

येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांनी पूर्णतः भरलेले आहे. त्यामुळे आता तेथे खाटाच शिल्लक नाहीत. रुग्णांना चिकित्सालयाच्या बाहेरच झोपून रहावे लागत आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्णही बाहेर बाकड्यावर बसून असतात.

प्रशासनाचे लक्ष केवळ लस-ऑक्सिजनवर, संसर्ग रोखण्यावर नाही ! – डॉ. सविश ढगे, माजी उपसंचालक, लष्करी आरोग्य सेवा

प्रशासनाचे लक्ष केवळ लस-ऑक्सिजनवर, संसर्ग रोखण्यावर नाही ! – डॉ. सविश ढगे, माजी उपसंचालक, लष्करी आरोग्य सेवा

शहरात कोरोनाचे प्रमाण वाढण्याचे कारण ‘विदर्भ स्ट्रेन’ आहे. यामुळे संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासमवेतच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.