रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येईल, असा कोणताही आधार आढळून आलेला नाही ! – डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कृती दल
रेमडेसिवीरमुळे मृत्यूचे प्रमाण न्यून होत नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचाही निष्कर्ष
रेमडेसिवीरमुळे मृत्यूचे प्रमाण न्यून होत नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचाही निष्कर्ष
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील २ क्रमांकाच्या वॉर्डात एकाच दिवशी ३० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ११ महिला रुग्णांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने वॉर्डातील १७० रुग्णांची कोरोना चाचणी केली.
गोव्यात सद्यःस्थितीत दळणवळण बंदी लादलेली नसल्याच्या शासनाच्या भूमिकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.
‘टिका उत्सवा’चा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी केल्यास ‘टिका उत्सव’ रहित करणार ! – राज्य निवडणूक आयोग
गतवर्षीच्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पहाता आताचे प्रमाण तिप्पट आहे. त्यामुळे कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले होते. या दौर्यात शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेतल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात २८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राजकीय नेत्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
पुण्यासारख्या मोठ्या शहरात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धच न होणे दुर्दैवी !
इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे.