बोगस बियाणांची समस्या मुळापासून सोडवा !

बोगस बियाणांची समस्या मुळापासून सोडवा !

प्रतिवर्षी अस्मानी संकटामुळे पिके नेस्तनाबूत होतात. यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांचा अपलाभ घेऊन त्यांना लाखो रुपयांचे बनावट बियाणे विकले जाते. खरीप हंगामाला आरंभ होण्यापूर्वीच अशा घटनांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकर्‍यांची प्रचंड हानी होते.

देवच आधार आहे !

देवच आधार आहे !

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आपत्काळाची झळ बसत आहे. यापुढील काळ तर याहून भयावह असणार आहे. या काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त होणेच आवश्यक आहे.

लसीकरणाचे ढिसाळ नियोजन !

लसीकरणाचे ढिसाळ नियोजन !

‘दळणवळण बंदी’मुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जे काही यश मिळत आहे, ते बाजूला राहून लसीकरण केंद्र केंद्रावर होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे कोरोनावर निर्बंधात्मक ठरण्याऐवजी ‘प्रसारा’चे केंद्र होत चालले आहे. अनेक लसीकरण केंद्रे बंद किंवा त्यांच्या क्षमतेच्या ५-१० टक्केच लोकांना लस देत आहेत….

डोहाळे : सात्त्विक आणि असात्त्विक !   

डोहाळे : सात्त्विक आणि असात्त्विक !   

आपण जे पदार्थ ग्रहण करतो, त्याचा आपले शरीर आणि मन यांच्यावर स्थूल अन् सूक्ष्म अशा दोन्ही माध्यमांतून परिणाम होत असतो, हे अन्नशास्त्र आहे. त्यामुळे पिझ्झा आणि बर्गर, तसेच चायनीज पदार्थ यांचा मानवावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे याचा गर्भवती महिलांनी विचार करायला हवा.

गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाचा डाव !

गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाचा डाव !

अगोदर केवळ चित्रपट, नाटके यांच्या माध्यमांपुरते मर्यादित असणारे गुंड, गुन्हेगार आणि आर्थिक भ्रष्टाचार करणारे यांचे उदात्तीकरण ‘वेब सिरीज’च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात होत आहे.

‘सकारात्मकता’ : मानसिक स्वास्थ्याचे मूळ !

‘सकारात्मकता’ : मानसिक स्वास्थ्याचे मूळ !

इच्छाशक्ती आणि सकारात्मकता असेल, तर मनुष्य प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढतो. असा मनुष्य मग कोरोनासारख्या आपत्तीकडेही यात सकारात्मक काय करता येईल ? ते पहातो.

यथार्थ शिक्षणाचा मार्ग हिंदु संस्कृतीतच !

यथार्थ शिक्षणाचा मार्ग हिंदु संस्कृतीतच !

एकीकडे भरमसाठ पैसे घेऊनही सक्षम शिक्षणप्रणाली न उभारू शकणाऱ्या शाळा, महाविद्यालये आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन नव्हे, तर विद्यार्थ्यांना पैसे देऊन आदर्श व्यक्ती घडवणारी गुरुकुल परंपरा आहे.

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी…

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी…

वाचनसंस्कृती वाढावी, म्हणून दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल येथील काशिनाथ भतगुणकी आणि केरळमधील ‘चालतीबोलती लायब्ररीयन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ६४ वर्षीय के.पी. राधामणी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.

घोटाळेबाजांना शिक्षा कधी ?

घोटाळेबाजांना शिक्षा कधी ?

लक्षावधी भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपये, दागिने, भूमी यांवर डल्ला मारणार्‍यांना अभय देण्यात आले आहे का ? अशीच शंका भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे !

‘ऑनलाईन’ शिक्षणाने लिखाणाचाच विसर !

‘ऑनलाईन’ शिक्षणाने लिखाणाचाच विसर !

लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.