‘लाचखोरी वृत्ती’चा अंत कधी ?

‘लाचखोरी वृत्ती’चा अंत कधी ?

भरती प्रक्रियेच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फोडून काहीजण ती व्हॉट्सअ‍ॅपवरून वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना मोठ्या रकमेला विकत होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सैन्यदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह ९ जणांना अटक करण्यात आली.

‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ बंद कधी ?

‘ऑनलाईन सेक्स रॅकेट’ बंद कधी ?

मुसलमान हिंदु नावाने हिंदु महिलांवर अत्याचार करण्याचे हे नवीन कारस्थान करत आहेत, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानेही एक ‘रॅकेट’ पकडले.

श्रीमंत भिकारी ?

श्रीमंत भिकारी ?

कोट्यधीश असणारे अनेक भिकारी मुंबईत असणे, हे मुंबईचे वैशिष्ट्य म्हणायचे का ? असे असले तरी भीक मागणारे, त्यांना भीक देणारे आणि सरकार या सर्वांसाठी हे शरमेने मान खाली घालायला लावणारेच आहे.

‘म्युकरमायकोसिस’चे आव्हान !

‘म्युकरमायकोसिस’चे आव्हान !

कोरोनामुळे ‘म्युकरमायकोसिस’ या गंभीर आजाराने डोके वर काढले आहे. सध्या महाराष्ट्रात ८०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून प्रशासनापुढे एक नवे आव्हान उभे राहिले आहे.

स्वार्थीपणाचा कहर !

स्वार्थीपणाचा कहर !

एकेकाळी महासत्ता असणार्‍या सुसंस्कृत भारतामध्ये आणि स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाल्यानंतर अशी प्रजा भारतामध्ये निर्माण होणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे; कारण जो समाज स्वार्थी असतो, तो देशाच्या प्रगतीचा विचार कधीच करू शकत नाही.

भ्रष्टाचार मुळापासून नष्ट व्हावा !

भ्रष्टाचार मुळापासून नष्ट व्हावा !

महाराष्ट्रात यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३७६ आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांना पकडणे हा भाग चांगला असला, तरी मुळात भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन कधी होणार ? हा प्रश्‍न आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने डोके वर काढले असतांना भ्रष्टाचार निपटण्यासाठी शासकीय वेळ आणि मनुष्यबळ वापरावे लागणे, हे खेदजनक आहे. कोरोनामुळे जनसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा स्थितीत कामे पूर्ण … Read more

कठोर निर्बंधांमधील दुजाभाव !

कठोर निर्बंधांमधील दुजाभाव !

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर (सोलापूर) येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. लाखो वारकरी आणि भाविक अत्यंत श्रद्धेने एकत्रित येतात; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घातलेल्या कठोर निर्बंधामुळे संपूर्ण वर्षभरात केवळ आषाढीच काय, तर अन्य कोणतीही यात्रा भरली नाही.

मानसिक आधाराची आवश्यकता !

मानसिक आधाराची आवश्यकता !

सध्या कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना मिळणार्‍या हीन वर्तणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तसेच कोरोना कक्षातून वा अलगीकरणातून पळून जाणे, आत्महत्या करणे आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.

प्रशासनाकडून धडाडीने काम हवे !

प्रशासनाकडून धडाडीने काम हवे !

सर्वसामान्यांच्या आधारासाठी आणि कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि याच वेळी समाजात चाललेले अपप्रकार या दोन्हीचा आवाका इतका मोठा आहे की, प्रशासन सर्वांपर्यंत पोचत नसल्याचे चित्र आहे.

समाजहिताचा शत्रू : स्वार्थांधता !

समाजहिताचा शत्रू : स्वार्थांधता !

आपले कर्तव्य जाणून ते बजावत असणार्‍यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वच आधुनिक वैद्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यास कंबर कसली पाहिजे. स्वार्थांधता हा समाजहिताच्या आड येणारा मोठा शत्रू आहे, हे आधुनिक वैद्यांनी लक्षात घ्यायला हवे !