समाजाभिमुख खेळाडू !
आपण समाजासमोर कोणते आदर्श ठेवले पाहिजेत ? याचे भान कलाकार, खेळाडू आणि ‘सेलिब्रिटी’ यांनी ठेवायला हवे. तसेच कुणाला आदर्श मानावे आणि कुणाचे अनुकरण करावे ? हेही तरुण पिढीने ठरवायला हवे !
आपण समाजासमोर कोणते आदर्श ठेवले पाहिजेत ? याचे भान कलाकार, खेळाडू आणि ‘सेलिब्रिटी’ यांनी ठेवायला हवे. तसेच कुणाला आदर्श मानावे आणि कुणाचे अनुकरण करावे ? हेही तरुण पिढीने ठरवायला हवे !
आज जी काही थोडीफार सात्त्विकता आणि नीतीमत्ता समाजात टिकून आहे, ती मंदिरांमुळेच ! त्यामुळे मंदिरांचे व्यवस्थापन लोकप्रतिनिधींकडे नाही, तर भक्तांकडेच असणे अपेक्षित आहे !
अधिकोषामध्ये घोटाळे झाल्याने सर्वसामान्य ठेवीदारांचे हाल होतात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, तर काही ठेवीदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे सरकारने घोटाळेबाजांची केवळ संपत्ती जप्त करण्यासह त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवतांना ‘मद्यबंदीच्या काळात गुन्हेगारी वाढली. अवैध मद्य आणि हातभट्टीच्या दारूची विक्री वाढली.
काही वर्षांपूर्वी मराठी शाळांकडे मराठी पाल्यांनीच पाठ फिरवल्याने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी वाढू लागले.
पुणे विद्यापिठामधील साहाय्यक प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांचे मार्गदर्शन घेऊन श्री. सुनील पवार या केवळ बारावी शिकलेल्या तरुणाने मागील २ वर्षांपासून औषधी वनस्पतींची लागवड करून लाखो रुपयांची उलाढाल केली आहे
कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाच्या खात्यातील शासकीय कर्मचार्यांनी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले, याची जाण आपण सर्वांनी ठेवायला हवी.
जनहितासाठी कामे करणार्या नेतृत्वाला स्थानिक नागरिकांनी पाठिंबा देणेही आवश्यक आहे. सरकारी कामकाज पारदर्शक आणि प्रामाणिकपणे होण्यासह दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला बाध्य केले पाहिजे !
वायूप्रदूषण सहसा हिवाळ्यात अधिक होते; मात्र गेल्या ३ वर्षांत उन्हाळ्यातही वायूप्रदूषणात वाढ झाली आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. हवेतील सूक्ष्म आणि अतीसूक्ष्म धूलिकणांत लक्षणीय वाढ झाल्याचीही माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
पूर्वी केवळ मद्यपान, विडी, गांजा यांच्या पुरतेच मर्यादित असणारे युवक आता आधुनिक काळात ई-सिगारेट, व्हाईटनर, ब्राऊन शुगर, अफिम अशा तत्सम नशायुक्त पदार्थांपर्यंत पोचले आहेत.