काश्मीरमध्ये यावर्षी आतापर्यंत दगडफेकीची एकही घटना नाही !
दगडफेकीची एकही घटना झाली नाही, हे अभिनंदनीय असले, तरी त्याच्या पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले, तर तेथील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !
दगडफेकीची एकही घटना झाली नाही, हे अभिनंदनीय असले, तरी त्याच्या पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले, तर तेथील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !
भारतीय तिरंग्याच्या अवमान प्रकरणी होता आरोपी
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पंजाबमध्ये ९, तर हरियाणात एके ठिकाणी धाड टाकली. ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेला होणार्या अर्थपुरवठ्याचा शोध घेण्यासाठी या धाडी घालण्यात आल्या.
बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या. यांत घरे, दुकाने आणि रुग्णालये यांचा समावेश आहे.
जर केंद्रीय अन्वेषण विभागाने याविषयी माहिती दिली नसती, तर हा बनावट डॉक्टर तसाच कार्यरत राहिला असता ! त्यामुळे त्याला नोकरीवर ठेवून रुग्णांचे जीव धोक्यात घालणार्या रुग्णालय व्यवस्थापनाची चौकशी करून दोषी अधिकार्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) १७ मे या दिवशी ६ राज्यांतील १२२ ठिकाणी धाडी टाकल्या. जिहादी आतंकवादी आणि अमली पदार्थ तस्कर यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत या धाडी घालण्यात आल्या.
बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीच्या ठिकाणांवर धाडी
भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्या संबंधित आरोपींना कठोर शिक्षाच करायला हवी ! या यंत्रणेचे संपूर्ण जाळेच उद्ध्वस्त करायला हवे !
आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) संदर्भात एका प्रकरणी तमिळनाडू राज्यात ६ ठिकाणी धाडी घातल्या.