हिंसाचारांची चौकशी एन्.आय.ए.कडे सोपवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश !
बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण
बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण
भाजपच्या कार्यालयाबाहेर १७ एप्रिल २०१३ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने डॅनियल प्रकाश आणि सय्यद अली या दोघांना ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
यात उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ठिकाणांचा समावेश आहे.
त्या शाळेच्या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कह्यात असल्याने २ मजले एन्.आय.ए.कडून ‘सील’ करण्यात आले आहेत.
पालकांनो, आपल्या पाल्यांसाठी शाळेत प्रवेश घेतांना ती शाळा आतंकवादी कृत्यांत सहभागी नाही ना, याविषयी सजग रहा !
आतंकवादी समाजविघातक कृत्ये करण्यासाठी विविध हातखंडे राबवत आहेत, हेच यातून दिसून येते. अशा आतंकवादी संघटनांची पाळे-मुळे नष्ट करणे आवश्यक !
बंगाल हा जिहादी कारवायांचा अड्डा बनला असून त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे. हे लक्षात घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
एन्.आय.ए.ने न्यायालयात दिली माहिती
हावडा येथील धर्मांधांच्या आक्रमणाचे प्रकरण : ही याचिका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी प्रविष्ट केली आहे.
मागील अनेक दिवासंपासून अमृतपाल सिंह याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. त्याचा पाठलाग करणार्या पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.