मुसलमान तरुणीशी लग्न केल्यामुळे तिच्या कुटुबियांनी हिंदु तरुणाची केली निर्घृण हत्या !
लव्ह जिहाद्यांना पाठीशी घालणारे पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले आणि साम्यवादी अशा वेळी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
लव्ह जिहाद्यांना पाठीशी घालणारे पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले आणि साम्यवादी अशा वेळी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात चाबकाचे १०० फटके मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्षांनी दिले पाहिजे !
महाराष्ट्रातील कु. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देण्यात आले.
हिंदूंनो, उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी असे गंभीर विधान करणे यातून वक्फ बोर्डाच्या रूपाने चालू असलेल्या ‘लँड जिहाद’च्या भयावहतेची कल्पना करा ! तुमच्या स्थानिक खासदारांना गाठून वक्फ कायदा रहित करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारवर दबाव आणण्यास सांगा !
आज शेजारील देशांमध्ये हिंदूंना वेचून ठार मारले जात आहे. मठ आणि मंदिरे पाडली जात आहेत. इतिहासातून शिकून, संघटित होऊन सनातन धर्माच्या रक्षणासाठी जिद्दीने काम करावे लागेल, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बांगलादेशाचे नाव न घेता केले.
पाकिस्तानी नागरित जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी ते तेथील समाज आणि राजकारणी यांच्यासाठी धोकादायक असतात, याचे उदाहरण !
वर्ष २००४ मध्ये आलेल्या सुनामीमुळे विस्थापित झालेले लोक ‘ईस्ट कोड रोड’वर असलेल्या मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करून तेथे रहात आहेत. ‘या रहिवाशांना एकतर स्थलांतरित करण्यासाठी जवळच्या परिसरात जागा बघा किंवा अतिक्रमण करणार्यांना मंदिराची भूमी भाड्याने द्या.
खुर्शीद आधी धर्मांध मुसलमान आहेत आणि नंतर काँग्रेसवाले. त्यामुळे त्यांच्या तोंडून देशविरोधी विधान न निघाल्यासच आश्चर्य आहे. भारताला अशाच लोकांनी बुडवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. बांगलादेशासारखी स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर अशांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कारागृहात डांबले पाहिजे !
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ भारतात नव्हे, तर अखिल विश्वामध्ये ‘पराक्रमी योद्धा राजा’ म्हणून आजही घेतले जाते.