गाय आणि अन्य जनवरे यांच्या हत्या रोखण्यासाठी नियमांची कार्यवाही करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा कोलकाता महापालिकेला आदेश
असा आदेश का द्यावा लागतो ? पालिकेला तिचे दायित्व ठाऊक नाही का ?
असा आदेश का द्यावा लागतो ? पालिकेला तिचे दायित्व ठाऊक नाही का ?
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा !
तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्वासन : हिंदु नेते कधी ‘पुरोहित, पुजारी यांना मानधन देऊ’ किंवा ‘असलेले मानधन वाढवू’, असे आश्वासन देत नाहीत; त्यांची मतपेढी नाही, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण करावी !
सरकार एकीकडे स्वतःच्या मालकीच्या आस्थापनांचे खासगीकरण करत असतांना मंदिरांचे सरकारीकरण करत आहे. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना मशीद, चर्च यांचे सरकारीकरण न करता केवळ हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे !
म्हादई जलवाटप तंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे प्रविष्ट असतांनाही कर्नाटक राज्य अनधिकृतपणे म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवणे चालूच ठेवत असल्याचे उघड झाले आहे.
सातारा – संभाजीनगर येथील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिरा गुटख्याची वाहतूक करणार्या ३ गाड्यांसह ३ आरोपींना कह्यात घेतले होते. या वेळी त्यांच्याकडून गुटख्याची २३ पोती आणि ३ वाहने असा ७ लाखांहून अधिक मुद्देमाल शासनाधीन केला.
‘आम्ही शेतकर्यांना असे पर्याय देऊ की ते गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन करण्यापुरतेच सीमित रहाणार नाहीत’,
कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून कोरोनाची लस टोचून घेऊ शकतात. त्यासाठी एका डोसचे २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये लसीची किंमत १५० रुपये असून १०० रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत.
अभिनेत्री कंगना राणावत यांना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची अपकीर्ती केल्याचा आरोप असल्याच्या प्रकरणात अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून जामीनपत्र वॉरंट देण्यात आले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया निवास्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याच्या वृत्ताचे आतंकवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने खंडण केले आहे. या संघटनेने प्रसारित केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, आम्ही अंबानी यांना कधीच धमकी दिली नाही.