‘होती ऐसी नाही झाली मुक्ताबाई !’

‘वैशाख कृष्ण १० या दिवशी प्रसिद्ध संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई हिने मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथे समाधी घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरादी ४ भावंडांमध्ये संत मुक्ताबाई स्वतःच्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. १ सहस्र ४०० वर्षे जिवंत राहून गर्व करणार्‍या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.

‘वोकिझम’चा आग्रह आणि उपद्रव

सध्या पाश्चिमात्य देशांत ‘वोक’लेले आपल्या देशात ‘पक्वान्न’ म्हणून वाढण्याचा प्रयास चालू झाला आहे. त्याला कायदेशीर बैठक देण्याचे प्रयत्नही लगबगीने चालू आहेत. याच्या परिणामांची कल्पना पाश्चिमात्य देशातील आजची परिस्थिती पाहिल्यावर सहज लक्षात येते.

‘सेवक’ वृत्ती का नाही ?

जनतेच्या करातून वेतन मिळणारे ‘कोणत्याही अपेक्षेविना जनतेची सेवा करू’, अशी शासकीय नोकरीच्या वेळी शपथ घेणारे पुढे सगळेच विसरून जातात. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि जनता सर्वच जण देशाचे सेवक आहेत.

अतिक अहमदचा खून, हत्या कि वध ?

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड, अनेक खून केलेला, लोकांच्या भूमी हडप केलेला अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ अहमद आणि अतिकचा मुलगा असद यांना गेल्या मासात ठार मारले. ‘हे खून, हत्या कि वध आहेत ?’, हे वाचकांनी आपल्या बुद्धीने ठरवावे.

आईस्क्रीम खायचे आहे ? पुन्हा एकदा विचार करा !

आईस्क्रीम खातांना आपले तोंड तूपकट झाल्यासारखे वाटते, हा आपला नेहमीचा अनुभव असेल. त्यातील दुधामुळे तसे होते, असे आपल्याला वाटत असते. प्रत्यक्षात मात्र हे त्यातील तेलामुळे होते. शब्दशः सांगायचे झाल्यास आईस्क्रीम खाऊन आपले तोंड ‘तेलकट’ होते.

मणीपूर हिंसाचार : चर्चचे रक्तरंजित स्वार्थकारण, अर्थकारण आणि राजकारण

सध्या मणीपूर हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. मणीपूरचे वैष्णव हिंदु असलेल्या मैती समुदायाला अनुसूचित जनजातीचा दर्जा म्हणजेच ‘ट्रायबल स्टेटस्’ मिळावा; म्हणून गेली कित्येक वर्षे राज्यात आंदोलने आणि कायदेशीर चळवळी चालू आहेत.

‘रेस जुडी काटा’ म्हणजे काय ? आणि त्याचा उद्देश

रेस जुडी काटा म्हणजे एखादा दावा जर दोन सारख्या पक्षकारांमध्ये असेल आणि दाव्याचे कारणही सारखेच असेल अन् त्या दाव्याचा न्यायालयात जर निकाल वा निवाडा झालेला असेल, तर नियमानुसार असाच हुबेहुब दावा परत त्याच हुबेहुब पक्षकारांना दुसर्‍या कोणत्याही न्यायालयात प्रविष्ट करता येत नाही.

धर्मामध्ये जातीभेद नसून वर्णरूपी सामाजिक व्यवस्था असणे !

‘आमच्या भारत देशात जातीभेदाच्या विरुद्ध पुष्कळ अपप्रचार करण्यात आला आहे; परंतु हा अपप्रचार जेवढा वाढत गेला, तेवढ्या प्रमाणात जातीभेदाची बेडी दृढ होत गेली.

जिल्हाधिकार्‍याची हत्या करणार्‍या आनंद मोहनची नियम पालटून सुटका !

बिहारमध्ये आनंद मोहनसाठी, तर चक्क कारागृह नियमातच पालट करण्यात आले. गुंड प्रवृत्तीचे लोक कारागृहात असतांनाही त्यांची अवैध कृत्ये चालू ठेवतात. अशी उदाहरणे आपण उत्तरप्रदेशातील अतिक अहमद आणि मुख्तार अंसारी यांच्या संदर्भात पाहिली आहेत.

विचार करायला लावणारी कथा : द केरल स्टोरी !

द केरल स्टोरी ! या चित्रपटातील प्रसंगांपेक्षा अधिक किळसवाणी हिंसा आणि बीभत्स प्रणय मुले पाहून मोकळी झालेली असतात, हे बहुधा ओवळे टाकून सोवळे शोधणार्‍या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’च्या) गावी ही नसावे !