कोरोनाच्या कडक निर्बंधांतही ठाणे येथे चालू असणार्‍या ३ डान्सबारचा परवाना रहित !

निर्बंध लागू असतांनाही डान्सबार चालू ठेवले जातात, यात पोलीसच अधिक दोषी आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे दोषी पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त अनुमती दिलेल्या तात्पुरत्या पशूवधगृहांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती !

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त २१ ते २३ जुलै या कालावधीत तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती दिली होती. महानगरपालिकेच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गौ ज्ञान फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश !

ईदनिमित्त नियमित १ सहस्र जनावरे कापण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली !

देवनार येथील पशूवधगृहामध्ये ईदनिमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत नियमित ३०० मोठी जनावरे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनुमती दिली आहे

तारामुंबरी (तालुका देवगड) समुद्रकिनारी देवमाशाची उलटी सापडली

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवमाशाच्या उलटीला कोट्यवधी रुपये मूल्य असते.

मुंबईतील पालट धोकादायक; भविष्यातील मोठ्या संकटाचे हे संकेत नाहीत ना ? – आमदार आशिष शेलार, भाजप

मुंबईत पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओसरलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले. २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना असा अनुभव आला नव्हता.

अवैध गोहत्या थांबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी !

अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्‍या प्रशासनाला खडसवा !

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ‘रेड अलर्ट’ घोषित !

कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

मुंबईतील काही ठिकाणांना यापूर्वीच देण्यात आले आहे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव !

राजकारण आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना अन् भाजप यांनी ठाम भूमिका घ्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे, मुंबईतील ज्या ठिकाणांना क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे, ती नावे त्वरित पालटून आक्रमकांचे उदात्तीकरण रोखावे

लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांना यापुढे हिंदूंनी मतदान करू नये ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

असाच पुढाकार ते मुसलमान मुलीचा विवाह हिंदु मुलासमवेत करण्यासाठी घेणार का ? बच्चू कडू यांनी हिंदु धर्मविरोधी कार्य केले आहे. यामुळे यापुढे हिंदूंनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले

कोरोनाचा संसर्ग न्यून होत असल्याचे कारण देत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडून बकरी ईदनिमित्त तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती !

होळी, गणेशमूर्ती आदींच्या वेळी वृक्षतोड, प्रदूषण यांच्या नावे बोंबा मारणारी अंनिस आणि पुरोगामी मंडळी पशुहत्या आणि त्यातून होणारा कचरा, जलप्रदूषण यांविषयी गप्प का ?