(म्हणे) ‘दिग्गज व्यक्ती असणार्या आमीर खान यांच्यावर बहिष्कार घालणे, ही विचित्र गोष्ट !’
चित्रपटसृष्टीला आर्थिक लाभ मिळवून देणार्या ‘खाना’वळींनी राष्ट्र आणि धर्म यांची किती हानी केली आहे, हे एकता कपूर यांना ठाऊक आहे का ?
चित्रपटसृष्टीला आर्थिक लाभ मिळवून देणार्या ‘खाना’वळींनी राष्ट्र आणि धर्म यांची किती हानी केली आहे, हे एकता कपूर यांना ठाऊक आहे का ?
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या हे लक्षात येत नाही का ?
वारंवार आक्रमणांच्या धमक्या ऐकत रहाण्यापेक्षा पाकिस्तानातील आतंकवादच समूळ नष्ट करायला हवा !
राष्ट्र आणि धर्म यांना विरोध केल्यावर पदरी काय पडते, याचा चांगलाच धडा अभिनेते आमीर खान यांना मिळाला आहे ! अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांनी यांतून बोध घ्यावा !
अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए) करत आहे. ‘एन्.आय.ए’कडून माहिती आल्यानंतर ती सभागृहात दिली जाईल.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापूर, तसेच अन्य विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात समन्वयाच्या अभावामुळे पूरग्रस्त आणि शेतकरी यांना दिलासा मिळाला नाही. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी पाठवल्यानंतरही तो अखर्चित राहिला.
सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात सरकार संबंधितांवर कठोर कारवाई करणार कि नाही ?
अभिनेत्री नूपुर एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘‘मी धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आणि गरजूंना साहाय्य करण्यात मग्न होते. माझा नेहमीच आध्यात्मिकतेकडे कल राहिला आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘ट्विटर’ वरून जीवे मारण्याची धमकी आल्याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
शहरातील बोरिवली येथील ‘गीतांजली’ नावाची ४ मजली इमारत १९ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता कोसळली. ही इमारत धोकादायक असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती. त्या