मुंबई – शहरातील बोरिवली येथील ‘गीतांजली’ नावाची ४ मजली इमारत १९ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता कोसळली. ही इमारत धोकादायक असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे जीवितहानी टळली; परंतु इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांपैकी काही जण तेथील ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरील काही नागरिक या दुर्घटनेत घायाळ झाले आहेत.
बोरिवली (मुंबई) येथे ४ मजली इमारत कोसळली !
नूतन लेख
- देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा छत्रपती शाहू महाराज यांची स्वीकारणे हा काळा दिवस ! – सकल हिंदू समाज
- प्रक्षोभक वक्तव्यावरून आमदार नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हा नोंद !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !
- महाराष्ट्रातील लोकांनी स्वभाषाभिमान जोपासायला हवा !
- ‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?
- गुप्त धन सापडल्याचा बनाव करून खोटे सोने विकणार्या मुसलमानाला अटक !