मुंबई – शहरातील बोरिवली येथील ‘गीतांजली’ नावाची ४ मजली इमारत १९ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता कोसळली. ही इमारत धोकादायक असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे जीवितहानी टळली; परंतु इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांपैकी काही जण तेथील ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरील काही नागरिक या दुर्घटनेत घायाळ झाले आहेत.
बोरिवली (मुंबई) येथे ४ मजली इमारत कोसळली !
नूतन लेख
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
पुणे शहरातील १० अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा नोंद !
देवगिरीच्या पायथ्याशी ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारा ! – स्वराज्य तोरण प्रतिष्ठानची मागणी
अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा शेतकर्यांच्या ७५ कोटी रुपयांवर डल्ला !
महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला