रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.

राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये यांमध्ये काम करणार्‍या परिचारिकांच्या समस्यांचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर !

कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.

शासनाच्या विरोधात बोलणार्‍यांच्या विरोधात पोलिसांचा वापर !

लोकप्रतिनिधीच जर नियम पाळत नसतील, तर ‘ते सामान्यांनी पाळावे’, अशी अपेक्षा काय करणार ?

‘विशेष कपडे’ परिधान केल्याने आमदार विनायक मेटे यांना कामकाजात सहभागी होण्यास सभापतींकडून प्रतिबंध

विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घालून नंतर सभात्याग केला.

राज्यात सरासरी वीजदेयक आकारण्याची असलेली पद्धत तात्काळ बंद करावी ! – नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

घरामध्ये मीटर नसतांना गरिबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही.=विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन

कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. पत्रकार रायकर यांचे निधन झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेले साहाय्य अद्यापही मिळाले नसल्याचे सांगत मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे.

चर्चच्या वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेमध्ये बलात्काराचा आरोप असणारे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांचे छायाचित्र !

हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्‍या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?

२ दिवसांच्या अधिवेशनातील पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव

सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !

फोंडा वीजकेंद्राची तातडीने दुरुस्ती करा ! – औद्योगिक वीजग्राहकांची मागणी

वीज केंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे (जनित्राचे) आयुष्य सरासरी २५ ते ३० वर्षांचे असते; परंतु फोंडा वीजकेंद्रातील बहुतेक ट्रान्सफॉर्मर हे ५० वर्षे जुने असून या वीजकेंद्राला मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची आणि हे वीजकेंद्र अद्ययावत् करण्याची तातडीने आवश्यकता आहे, असे औद्योगिक वीजग्राहकांचे म्हणणे आहे.

‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ?