रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.
कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.
लोकप्रतिनिधीच जर नियम पाळत नसतील, तर ‘ते सामान्यांनी पाळावे’, अशी अपेक्षा काय करणार ?
विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घालून नंतर सभात्याग केला.
घरामध्ये मीटर नसतांना गरिबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही.=विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले
कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. पत्रकार रायकर यांचे निधन झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेले साहाय्य अद्यापही मिळाले नसल्याचे सांगत मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे.
हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?
सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
वीज केंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे (जनित्राचे) आयुष्य सरासरी २५ ते ३० वर्षांचे असते; परंतु फोंडा वीजकेंद्रातील बहुतेक ट्रान्सफॉर्मर हे ५० वर्षे जुने असून या वीजकेंद्राला मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची आणि हे वीजकेंद्र अद्ययावत् करण्याची तातडीने आवश्यकता आहे, असे औद्योगिक वीजग्राहकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ?