
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – घरामध्ये मीटर नसतांना गरिबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही. राज्यात सरासरी वीजदेयक आकारण्याची असलेली पद्धत तात्काळ बंद करावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी वीजमंत्री नितीन राऊत यांना दिले.

१५ डिसेंबर या दिवशी सभागृहात पुरवणी मागण्यांवर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजमीटर नसतांना राज्यांतील अनेक नागरिकांना वीजदेयक आकारण्यात आले आहे, तसेच वीजदेयकाची रक्कम वाढवून देण्यात आली आहे, ही सूत्रे उपस्थित केली. यावर नाना पटोले यांनी वरील सूचना केली.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !