राज्यात कोरोना लसीचे डोस पडून नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण !
‘राज्यात ३ लाख डोसचे लसीकरण होत असून आता खासगी रुग्णालये आणि ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांवरही लसीकरण चालू करणार आहे.’
‘राज्यात ३ लाख डोसचे लसीकरण होत असून आता खासगी रुग्णालये आणि ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांवरही लसीकरण चालू करणार आहे.’
पैशांच्या हव्यासापोटी रुग्णांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणार्या अशा वैद्यांचा कधी तरी आधार वाटेल का ?
केंद्र सरकारने २४ घंटे लसीकरण करण्यासाठीचे आदेश दिले असले, तरी सध्या ‘नाईट कर्फ्यू’ लागू असल्याने केवळ कोरोनायोद्धे आणि आरोग्य कर्मचारी यांनाच रात्री लस घेणे शक्य होणार आहे.
ही वेळ पॅथींमध्ये स्पर्धा लावून ‘कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ ?’ ही ठरवण्याची नाही. खेडोपाडी रुग्णसेवा बजावण्यास केव्हाही सिद्ध असणारे वैद्य निर्माण करण्याची ही वेळ आहे. यासाठी वैद्यकीय संघटनांनी स्वतःची ऊर्जा खर्ची घातली, तर समाजाचे भले होईल !
गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे.
भोसरी येथील महानगरपालिकेच्या नवीन कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली आहे.
कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली.
मरीन ड्राईव्ह येथील जवाहरलाल बालभवन येथे मराठी भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.
कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘कोविड-१९’च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ९ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिल्या.
अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.