मद्याची दुकाने आणि बार यांना देवतांची नावे देण्यास बंदी !

मद्याची दुकाने आणि बार यांना देण्यात येणारी हिंदूंच्या देवतांची नावे हटवण्यात यावीत, यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रयत्नशील होती. यासाठी समितीने निवेदने देणे, जागृती करणे यांसारखे उपक्रम राबवले. या निर्णयामुळे समितीच्या या मोहिमेला यश मिळाले आहे, असेच म्हणावे लागेल.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

मुंबईसह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी देवतांना साकडे !

सर्वधर्मसमभावामुळेच हिंदूंची होत आहे अपरिमित हानी ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

आजगे (लांजा) येथील हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र जागृती सभा

रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी महाराष्ट्रात धर्मप्रेमी हिंदूंचे रामरायाच्या चरणी साकडे !

अनेक ठिकाणी शोभायात्रांमध्ये सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. मंदिरांमध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. शेकडो ठिकाणी फलकलिखाण करून प्रवचने, तसेच ग्रंथप्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले होते.

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणार्‍या जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू करण्यात आलेली ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ ही जिज्ञासूंसाठी बोधामृत ठरली आहे. याविषयी मुंबई, नवी मुंबई आणि डोंबिवली येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत येथे देत आहोत.

एस्.टी. महामंडळाच्या ‘विठाई’ बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवणार !

एस्.टी. महामंडळाच्या विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकणे, मळ लागणे असे प्रकार होत असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.

हिंदु समाजाच्या दुःस्थितीला हिंदूंचा असंघटितपणाच कारणीभूत ! – गिरीश कोट्टारी, राज्य उपाध्यक्ष, रयत संघ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

‘सेक्युलॅरिझम्’चा सामना करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या विचारांचे लसीकरण करणे आवश्यक ! – अनिकेत अर्धापूरकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मावर आघात करणाऱ्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेत आहे, हे जाणा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुर्कुंजे (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

आजच्या स्थितीत हिंदूंचे संघटन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यात योगदान द्यायला हवे.