डोंबिवली येथील कोकण महोत्सवातून हलालच्या नावाचा फलक काढला !
हलालसक्ती विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम !
हलालसक्ती विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम !
धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावे आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे २१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
अंबड येथील स्वाभिमानी धर्मनिष्ठ शौर्यवान युवा पिढीने योगदान दिल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही. अंबड येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंच्या संघटनांचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद ! – पू. भिडेगुरुजी
राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आज संपूर्ण विश्व संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान आणि विश्वशांती यांसाठी सनातन हिंदु धर्माकडे आशेची दृष्टी लावून बसले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षक म्हणून आलेल्या डॉक्टरांनी ‘आरोग्य साहाय्य समितीचा हा उपक्रम जाणून घेऊन समिती चांगले प्रयत्न करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिद्धता दर्शवली.
सर्व धर्मप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. सर्वजण अधूनमधून जोशपूर्ण घोषणा देऊन एकमेकांचा उत्साह वाढवत होते.
मेळाव्याला फैजपूर आणि ग्रामीण भाग येथील शेकडोंच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी समितीच्या २० वर्षांच्या कार्याचा आलेख मांडणारी, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व विषद करणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
अनादीअनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात ५६६ स्वतंत्र हिंदु राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला.