आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ? (भाग ३)

अन्नपूर्णाकक्षात देवत्व निर्माण करण्यासाठी किंवा ‘ते स्वतःचे स्वयंपाकघर नाही’, याची जाणीव रहाण्यासाठी अन्नपूर्णादेवीची एक लहानशी पितळ्याची किंवा चांदीची मूर्ती एखाद्या शुक्रवारी आणून तेथे ठेवावी.

अन्नपूर्णाकक्षातील सात्त्विकता कशी टिकवावी ?

‘आपण सर्वप्रथम अन्नपूर्णाकक्षात देवत्व कसे निर्माण करायचे, ते पाहूया. आपण आपल्या देवघराविषयी जसा भाव ठेवतो किंवा जे धर्माचरण आपण आपल्या देवघराच्या संदर्भात करतो, ते अन्नपूर्णाकक्षातही करावे !   

आपत्काळात देवतेची कृपा कशी संपादन करावी ?

साधकांनो, आज आणि आतापासून ईश्वर आपल्यावर प्रसन्न रहावा अन् आपत्काळात त्याचे संरक्षककवच आपल्याला मिळावे’, यासाठी प्रयत्न करावा.

साधनेद्वारे इच्छांवर मात कशी करावी ?

‘वैदिक धर्मशास्त्रामध्ये इच्छांची तृप्ती नाही, तर इच्छांच्या त्यागाला अधिक महत्त्व दिले गेले आहे; कारण इच्छांची तृृप्ती करणे म्हणजे एक प्रकारे ठिणगीला वारा घालून ती फुलवण्याचे कार्य करणे आहे. त्यामुळे आपण इच्छांच्या तृप्तीमध्ये जेवढे अधिक गुंतून जाऊ, तेवढ्याच प्रमाणात इच्छा अधिक जागृत होत रहातील.

भावी हिंदु राष्ट्र कसे असेल ?

‘हिंदु राष्ट्र रामराज्यासारखे असेल आणि रामराज्याचे वर्णन करतांना संतशिरोमणि गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहिले आहे,

‘क्षमा वीरस्य भूषणम् ।’ याविषयी योग्य दृष्टीकोन !

व्यष्टी स्तरावर कुणी तुमच्यावर काही मानसिक आघात केला किंवा बोलून तुमचा तिरस्कार केला, तर तुम्ही त्याला अवश्य क्षमाच करायला पाहिजे; परंतु समष्टी स्तरावर वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून अत्याचार होत असेल, तर त्याला त्वरित कठोरातील कठोर दंड द्यावा; अन्यथा समाजात अधर्म वाढण्यास वेळ लागणार नाही.

घरामधील सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी दूरचित्रवाणी संचावर (टीव्हीवर) भुताटकीचे आणि हिंसात्मक कार्यक्रम पहाणे टाळावे !

‘धर्मप्रसाराच्या वेळी मला ५० टक्के घरांमध्ये मध्यम ते तीव्र स्तरावरील अनिष्ट शक्तींचे त्रास आढळून आले. विदेशामध्ये तर १०० टक्के घरे भुताटकीने पछाडलेली असतात.

दैवी बालकांना होणार्‍या अनिष्ट शक्तींच्या त्रासाचे निवारण करण्यासाठी करावयाचे नामजपादी उपाय

२२.४.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘दैवी बालकांवर अनिष्ट शक्ती गर्भावस्थेपासून किंवा बालके जन्माला आल्यावरही करत असलेली आक्रमणे !’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

प.पू. दास महाराज ध्वनीचित्रीकरण कक्षात येण्यापूर्वी आणि ते आल्यानंतर पू. तनुजा ठाकूर यांना आलेल्या अनुभूती

प.पू. दास महाराज यांच्या आगमनापूर्वी त्यांची बैठकव्यवस्था असलेल्या ठिकाणाहून दैवी सुगंध येणे.