सांगलीत धर्मांधाकडून करणी काढून देण्याच्या नावाखाली २५ सहस्र रुपयांची फसवणूक : गुन्हा नोंद

अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्यच आहेत. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे.

बिहार सरकार मठ आणि मंदिरे यांची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करणार !

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे युती सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांची भूमी अशा प्रकारे सरकारच्या कह्यात घेतली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही !

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त ! – वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष, किसान मोर्चा

‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा केली आहे.

नेवासा (नगर) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !

हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना वेळीच खडसवा !

सरकारची फसवणूक करून राज्यातील काही वस्त्रोद्योजकांकडून वीजअनुदानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट !

मंत्र्यांकडून चौकशीचा आदेश; मात्र मनुष्यबळाअभावी कारवाईला विलंब, ५५ सहस्र उद्योगांची पडताळणी करण्यासाठी केवळ १० पथके

बनावट स्वाक्षरी करून महापालिकेची ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस !

स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून पालिका कर्मचार्‍याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

मराठवाडा येथील ‘३०-३०’ नावाच्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंद !

मराठवाडा येथे सर्वांत मोठा घोटाळा समजल्या जाणार्‍या ‘३०-३०’ घोटाळ्या प्रकरणी पहिला गुन्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिडकीन पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष उपाख्य सुनील राठोड याच्या विरोधात पोलिसांनी नोंद केला आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा माहिरा खान यांना गोतस्करीच्या प्रकरणी ७ वर्षांनी अटक !

गोहत्येचे समर्थन करणारे काँग्रेसमधील धर्मांध नेते गोहत्या आणि गोतस्करीच करणार, यात आश्‍चर्य ते काय ? अशा काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवूनही जाग आलेली नाही, त्यामुळे तिला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य !

तिहार कारागृहाच्या ५ पोलीस अधिकार्‍यांना २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी अटक !  

अशा पोलिसांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटेल !