‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या
धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !
धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !
हिंदूंच्या मंदिरात खोटारडेपणा करून प्रवेश करणार्यांना आजन्म कारागृहात डांबा !
जगभरात कुठे हिंदूंकडून कधी कुणाचे धर्मांतर केल्याचे आणि त्यामुळे त्यांना अटक झाल्याचे ऐकले आहे का ? मग ख्रिस्ती आणि मुसलमानांकडून हिंदूंच्या संदर्भात असे का होते ? हे निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.
चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !
अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्यच आहेत. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे युती सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांची भूमी अशा प्रकारे सरकारच्या कह्यात घेतली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही !
‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्यांची क्रूर चेष्टा केली आहे.
हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्या ख्रिस्ती मिशनर्यांना वेळीच खडसवा !
मंत्र्यांकडून चौकशीचा आदेश; मात्र मनुष्यबळाअभावी कारवाईला विलंब, ५५ सहस्र उद्योगांची पडताळणी करण्यासाठी केवळ १० पथके