हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
५० किंवा १०० वर्षांनी एखादा मुसलमान शासनकर्ता भारतात असू शकेल. त्या वेळी इतिहासाच्या आधारे राममंदिर तोडून मशीद पुन्हा बांधली जाऊ शकते, असे विधान ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केले आहे.