फलक प्रसिद्धीकरता
कोल्हापूरमधील एका महाविद्यालयात शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याने गळ्यात घातलेली ‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी काढण्यास सांगितल्यावर त्याने ‘वर्गातील विद्यार्थिंनींनी घातलेला हिजाब काढण्यास सांगा, तरच पट्टी काढतो’, असे सांगितले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/702669.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?