‘उत्तर’ उत्तरप्रदेशचे !
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
ही घोषणा आपचे संयोजक अरविंद केजरावाल यांनी मोहाली येथील सभेत केली.
काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मुक्ताफळे
मुफ्ती यांना त्या पारतंत्र्यात असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्या आवडत्या पाकिस्तानात स्वातंत्र्य उपभोगायला चालते व्हावे !
पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत. पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातील निवडणुका आतंकवादाच्या सावटाखाली पार पडतात, हे भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘गेल्या ५ वर्षांत अखिलेश यादव यांना कधीही स्वप्नदृष्टांत झाला नाही आणि अचानक निवडणुकीच्या तोंडावरच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात कसा आला ? ’, असा प्रश्न निश्चितच सामान्यांच्या मनात उपस्थित होत असणार !
निवडणूक जिंकण्याची क्षमता, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य याला काहीच किंमत नाही का ? वेळ आल्यावर मी योग्य तो निर्णय घेईन.
ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या सर्वच निवडणुका कधीच शांततेत पार पडत नाहीत. आतंकवादी, नक्षलवादी, गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय पक्ष हे भारतीय लोकशाहीला अपयशी ठरवत आहेत, हे लक्षात घ्या !
ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्चर्य !
जे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात जातात, ते राष्ट्रद्रोही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात !