‘उत्तर’ उत्तरप्रदेशचे !

‘उत्तर’ उत्तरप्रदेशचे !

हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !

आपकडून पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित

आपकडून पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित

ही घोषणा आपचे संयोजक अरविंद केजरावाल यांनी मोहाली येथील सभेत केली.

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजपपासून मुक्ती मिळवणे, हे वर्ष १९४७ पेक्षा मोठे स्वातंत्र्य !’

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजपपासून मुक्ती मिळवणे, हे वर्ष १९४७ पेक्षा मोठे स्वातंत्र्य !’

काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मुक्ताफळे
मुफ्ती यांना त्या पारतंत्र्यात असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्या आवडत्या पाकिस्तानात स्वातंत्र्य उपभोगायला चालते व्हावे !

इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ असून त्यांचे (सरकार) जाणे, हाच पाकमधील समस्यांवर एकमेव उपाय !

इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ असून त्यांचे (सरकार) जाणे, हाच पाकमधील समस्यांवर एकमेव उपाय !

पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत.  पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्याचे पाकचे कारस्थान !

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्याचे पाकचे कारस्थान !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातील निवडणुका आतंकवादाच्या सावटाखाली पार पडतात, हे भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

अखिलेश यादव यांना झालेला स्वप्नदृष्टांत !

अखिलेश यादव यांना झालेला स्वप्नदृष्टांत !

‘गेल्या ५ वर्षांत अखिलेश यादव यांना कधीही स्वप्नदृष्टांत झाला नाही आणि अचानक निवडणुकीच्या तोंडावरच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात कसा आला ? ’, असा प्रश्न निश्चितच सामान्यांच्या मनात उपस्थित होत असणार !

भाजप गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणार, तर मग आम्ही घरी बसायचे का ? – उत्पल पर्रीकर यांचा भाजपला प्रश्‍न

भाजप गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणार, तर मग आम्ही घरी बसायचे का ? – उत्पल पर्रीकर यांचा भाजपला प्रश्‍न

निवडणूक जिंकण्याची क्षमता, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य याला काहीच किंमत नाही का ? वेळ आल्यावर मी योग्य तो निर्णय घेईन.

पंजाबात भारत-पाक सीमेवर सापडले ५ किलो आर्.डी.एक्स. !

पंजाबात भारत-पाक सीमेवर सापडले ५ किलो आर्.डी.एक्स. !

ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या सर्वच निवडणुका कधीच शांततेत पार पडत नाहीत. आतंकवादी, नक्षलवादी, गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय पक्ष हे भारतीय लोकशाहीला अपयशी ठरवत आहेत, हे लक्षात घ्या !

हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या धर्मांध गुंडाला समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी !

हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या धर्मांध गुंडाला समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी !

ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्‍चर्य !

गोवा विधानसभेच्या एक चतुर्थांश आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन आणि ३ चतुर्थांश आमदारांनी पक्षांतर करून केला राष्ट्रीय विक्रम !

गोवा विधानसभेच्या एक चतुर्थांश आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन आणि ३ चतुर्थांश आमदारांनी पक्षांतर करून केला राष्ट्रीय विक्रम !

जे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात जातात, ते राष्ट्रद्रोही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात !