आमदारांच्या तक्रारीची पोलीस नोंद घेत नसतील, तर सर्वसामान्यांचे काय ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापेक्षा काय अपेक्षा ठेवणार ?
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापेक्षा काय अपेक्षा ठेवणार ?
राज्याचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे २८ फेबु्रवारी २०२२ या दिवशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री, आमदार यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी केली होती.
देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्रमण केले जात असतांना पोलीस हे आक्रमणकर्त्यांना अडवण्याऐवजी त्याचे ध्वनीचित्रीकरण करत होते. पोलीसच असे वागत असतील, तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार ?
शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच त्यांचे नातू आदित्य ठाकरे हेही आमच्यासाठी दैवत आहे. त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा खपवून घेतली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अंगविक्षेप करून वक्तव्य केल्यानंतर भास्कर जाधव यांनी क्षमा मागितली होती. आता नितेश राणे यांनी तात्काळ क्षमा मागावी अथवा त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली.
नोव्हेंबर मासात महाराष्ट्रात झालेल्या दंगली सुनियोजित ! राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अवमान प्रकरणाची चौकशी चालू असून कारवाई होणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणार्याला अटक करण्यात आली होती. तरीही आणि सनातन संस्थेचा त्यात काहीही संबंध नसतांनाही विधानसभेत सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा विषय येतो, हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य नव्हे का ?
अवैध वाळू उत्खनन करणार्या लोकांनी अनेक ठिकाणी १०-१५ फुटांचे खोल खड्डे खणले असून यात पडून ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे होणारे अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होत नाहीत !