महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
फडणवीस म्हणाले , महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला देशाची कोरोनाची राजधानी करून टाकली आहे.
फडणवीस म्हणाले , महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला देशाची कोरोनाची राजधानी करून टाकली आहे.
इतर मागावर्गीय समाजाच्या (‘ओबीसी’च्या) आरक्षणावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली.
काही मंत्री सभागृह चालू नये, यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी सिद्ध करत आहेत. तालिका सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, तसेच त्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो. विरोधकांनी काहीही केले, तरी त्यांना आम्ही पुरून उरलो आहोत आणि त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत.
५ जुलैपासून चालू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली.
पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांना फलटण येथील गुरुकुलमध्ये ठेवण्यात आले आहे. संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता.
रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये व्यय करूनही ठेकेदारांकडून त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. त्यामुळेच रस्त्यावर खड्डे पडतात; मात्र महापालिका प्रशासन अशा ठेकेदारांवर कोणतीही कठोर कारवाई करत नाही.
पालट करून पायी वारी होण्यासाठी सरकारने अनुमती द्यावी, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून येत्या १६ जून या दिवशी सोलापूर येथे भजन आंदोलन करणार आहोत….
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करायची सवय आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या वसतीगृहात ते घुसखोरी करत आहेत, असा आरोप..
ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारने १५ मास झोपा काढल्या आहेत. राज्यात कोविड आजारामध्ये ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ दिलेल्या, तसेच कोविडमुक्त झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देणे आवश्यक आहे….
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे या दिवशी मुंबईतील ‘सिल्वर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.