६३३ भारतीय बंदीवानांना मुक्त करा !

६३३ भारतीय बंदीवानांना मुक्त करा !

भारताने पाकिस्तानला त्याच्या कारागृहातील शिक्षा पूर्ण झालेले भारतीय आणि ज्यांचे नागरिकत्व भारतीय असल्याची निश्‍चिती झाली आहे, अशांची मुक्तता करण्याचे आवाहन केले आहे.

देहलीमध्ये चारचाकी गाडीने तरुणीला धडक देऊन १२ किलोमीटर फरफरटत नेल्याने तिचा मृत्यू

देहलीमध्ये चारचाकी गाडीने तरुणीला धडक देऊन १२ किलोमीटर फरफरटत नेल्याने तिचा मृत्यू

कांझावाला भागात ३१ डिसेंबरच्या रात्री एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील तरुणी गाडीच्या खाली आली आणि तिला तसेच १२ किलोमीटर फरफटत नेण्यात आले.या अपघातात तिचा मृत्यू झाला.

४२ दिवसांत बेपत्ता असणार्‍या २१ बेपत्ता मुलांना शोधून काढणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याचे सर्वत्र कौतुक !

४२ दिवसांत बेपत्ता असणार्‍या २१ बेपत्ता मुलांना शोधून काढणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याचे सर्वत्र कौतुक !

यापूर्वीही देहली येथील समयपूर बदली पोलीस ठाण्यात मुख्य हवालदार म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अडीच मासात ७६ बेपत्ता मुलांना शोधून काढले होते.

विषारी दारूच्या प्रकरणाच्या सूत्रधाराला देहलीतून अटक

विषारी दारूच्या प्रकरणाच्या सूत्रधाराला देहलीतून अटक

रामबाबू याने रसायनमिश्रित दारू बनवल्यामुळे ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. रामबाबू याच्या अटकेविषयी देहली पोलिसांनी बिहार पोलिसांना माहिती दिली आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील औषध आस्थापनावर धाड

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील औषध आस्थापनावर धाड

उझबेकिस्तानमध्ये भारतीय आस्थापनाचे कफ सिरप घेतल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा तेथील सरकारने केला होता. त्यानंतर केंद्रशासनाच्या विविध संस्था आणि उत्तरप्रदेशचा अन्न आणि औषध विभाग यांच्या एका पथकाने नोएडा येथील आस्थापनाच्या कार्यालयात धाड टाकली.

पाकने त्याच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करावे ! – भारत

पाकने त्याच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करावे ! – भारत

केवळ असे सांगून पाक तेथील हिंदूंचे रक्षण करणार नाही. गेली ७५ वर्षे पाकने तेथील हिंदूंचे संरक्षण केलेले नाही. पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आहे. त्यामुळे भारताने याकडे आता युद्धपातळीवर लक्ष घालणे आवश्यक आहे. केवळ पाकच नव्हे, तर बांगलादेशातील हिंदूंकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

वझिराबाद येथे जिहाद्यांकडून हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !

वझिराबाद येथे जिहाद्यांकडून हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !

जिहाद्यांच्या वाढत्या हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

महाराष्ट्रातील ३ साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान !

महाराष्ट्रातील ३ साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान !

महाराष्ट्रातील ३ युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना महामारीच्या दृष्टीने भारतात पुढील ४० दिवस महत्त्वाचे !

कोरोना महामारीच्या दृष्टीने भारतात पुढील ४० दिवस महत्त्वाचे !

‘भारतात कोरोनाची लाट आल्यास त्याची तीव्रता अल्प असेल, तसेच रुग्णालयात भरती होण्याचे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अल्प असेल’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा ! – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा ! – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन