जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना अटक करता येणार नाही !
केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे.
केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे.
ते पुढे म्हणाले की, महासागरात कुणाची उपस्थिती आहे आणि ते काय करत आहेत, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. याची सातत्याने निगराणी केली जात आहे.
अमेरिकेची उत्तर कोरियाला चेतावणी !
या अंतर्गत ३६० नागरिकांची पहिली तुकडी भारतात परतली आहे. त्यांना सुदानमधून नौकेद्वारे सौदी अरेबियातील जेद्दा येथे आणण्यात आल्यानंतर तेथून विमानाद्वारे नवी देहली येथे आणण्यात आले.
मंदिराच्या दरवाजाच्या परिसरात टेहळणीसाठी तोंडवळा ओळखणार्या ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात ८०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
केवळ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका हिंसाचाराच्या सावटाखाली काढाव्या लागतात, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक येथे पार पडली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे विस्तारवादी, तसेच पाकिस्तानचे आतंकवाद्यांना खतपाणी घालण्याच्या धोरणांवर टीका केली
कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांच्या निदर्शनांचे प्रकरण
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी तोडफोड केल्याचे प्रकरण !