गोव्यात संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची  क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याला संरक्षणक्षेत्राला पुरवठा करण्याचे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे. गोव्यात आधीच वेर्णा येथे जहाजबांधणीसाठी कोकण सागरी क्लस्टर आहे, ज्यामुळे ३ सहस्र रोजगार निर्माण होतील.

युवतींना संरक्षणासह स्‍वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या !

जसे पोलीस आणि सैन्‍य यांत प्रवेश घेणार्‍या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच देशातील प्रत्‍येक मुलीला स्‍वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे.

आकाशात उडून शत्रूवर लक्ष ठेवू शकणार्‍या सैनिकांच्या ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ची चाचणी

सध्या भारतीय सैन्य पूर्व लडाख सीमेच्या वादानंतर चीनच्या ३५०० कि.मी. नियंत्रण रेषेवर (एल्.ए.सी.) संपूर्ण पाळत ठेवत आहे. दुर्गम सीमाभागात शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने ब्रिटीश आस्थापनाकडून ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ मागवले आहेत.

आता अमेरिकेच्या हवाई परिसरात दिसला हेरगिरी करणारा फुगा !

हा फुगा ५० सहस्र फूट उंचीवर असल्याची माहिती मिळाली असली, तरी अमेरिकी अधिकारी आणि हवाई वाहतूक नियंत्रण विभाग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

चीनची ‘मल्‍टी डोमेन’ युद्ध करण्‍याची सिद्धता आणि भारताची क्षमता !

सर्व राजकीय पक्ष आणि भारतीय एकत्र आले अन् त्‍यांनी चिनी नागरिकांसारखे कष्‍ट घेऊन देशाचा आर्थिक विकास केला, तर भारताला संरक्षणाचे प्रावधान वाढवायला वेळ मिळेल आणि चीनच्‍या कुठल्‍याही प्रकारच्‍या युद्धाला प्रत्‍युत्तर देण्‍याची क्षमता वाढेल. त्‍यासाठी भारताने त्‍वरित संरक्षणाचे प्रावधान वाढवणे आवश्‍यक आहे.’

संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्णतेचे पाऊल !

केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्‍येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्‍ये ५८ टक्‍के, वर्ष २०२१-२२ मध्‍ये ६४ टक्‍के, तर २०२२-२३ मध्‍ये ६८ टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍कम स्‍वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली.

‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र आणि भारत

भारताने ‘अग्नी ५’ या आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राची (मिसाईलची) चाचणी घेतली. या चाचणीत ‘अग्नी ५’ने रात्रीच्या अंधारात ठरलेल्या मार्गाने ५ सहस्र ४०० किलोमीटरहून अधिकचा पल्ला पार करून लक्ष्यभेद केला. भारताने ही चाचणी यशस्वी झाल्याचे जागतिक पातळीवर स्पष्ट केले आहे.

अमेरिकेने नष्ट केला हेरगिरी करणारा चीनचा ‘बलून’

चीनकडून अमेरिकेचा निषेध !

लढाऊ विमानांचा अपघात भारतासाठी दुर्दैवी !

शांततेच्‍या काळात लढाऊ विमानांचा अपघात होणे हे देशासाठी आर्थिकदृष्‍ट्या हानीकारक आणि लज्‍जास्‍पद !