बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

‘गुन्हेगार पळून जात असेल, तर असे (गोळीबार करण्यासारखे ) ‘पॅटर्न’ असायला हवे’, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पोलिसांच्या बैठकीत सांगितले.

अलवर (राजस्थान) येथे गोतस्करांकडून पोलिसांवर गोळीबार : एक पोलीस शिपाई घायाळ

अलवर (राजस्थान) येथे गोतस्करांकडून पोलिसांवर गोळीबार : एक पोलीस शिपाई घायाळ

५ धर्मांध गोतस्करांना अटक
काँग्रेसच्या राज्यात गोतस्कर पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस दाखवतात, हे लक्षात घ्या !

वलसाड (गुजरात) येथे कसायांनी गोरक्षकाला वाहनाखाली चिरडून ठार मारले !

वलसाड (गुजरात) येथे कसायांनी गोरक्षकाला वाहनाखाली चिरडून ठार मारले !

गोरक्षकांना चिरडून ठार मारण्याचे धाडस कसायांमध्ये आणि गोतस्करांमध्ये येतेच कसे ? दोषी कसायांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, अशीच हिंदूंची आणि गोभक्तांची अपेक्षा आहे !

गडचिरोली येथे गायींची तस्करी करणार्‍या टोळीतील ९ जणांना अटक !

गडचिरोली येथे गायींची तस्करी करणार्‍या टोळीतील ९ जणांना अटक !

जिल्ह्यातील आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे ३० गायींची तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणार्‍या ३ वाहनांच्या टोळीतील ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !

नांदेड येथे कत्तलीसाठी गोवंशियांना घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांना अटक, तर ३ धर्मांध पसार !

नांदेड येथे कत्तलीसाठी गोवंशियांना घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांना अटक, तर ३ धर्मांध पसार !

गोवंश हत्याबंदी कायद्याची अजूनही प्रभावी कार्यवाही का होत नाही ? याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

नगरमध्ये मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी कसायांच्या कह्यातून केली १४ गायींची सुटका !

नगरमध्ये मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी कसायांच्या कह्यातून केली १४ गायींची सुटका !

कसायांकडून स्वामी यांच्या गाडीवर आक्रमण आणि त्यांना ठार मारण्याची धमकी

कलिंगड नेत असल्याचे सांगून धर्मांधाकडून ३ टन गोमांसाची तस्करी !

कलिंगड नेत असल्याचे सांगून धर्मांधाकडून ३ टन गोमांसाची तस्करी !

वाठार येथील गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी केले रक्षण

कायद्याची कार्यवाही हवी !

कायद्याची कार्यवाही हवी !

ज्या भारतभूमध्ये गोमातेला देवतेचे स्थान आहे, त्या ठिकाणी तिच्यावरून पोलिसांचे प्राण कंठाशी येत आहेत, हे दुर्दैवी आहे. कायद्याची कडक कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. त्यांचे कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावल्यास गोमाफियांच्या उद्दामपणावर चाप बसेल आणि गोमातांसह …

फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !

फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !

गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?

कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता

कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता

नागपूर ते भाग्यनगर येथे कत्तलीसाठी नेणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता कळंब येथील पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून २ मोठ्या ट्रकमधून रात्री साधारणतः १ वाजता ४२ गोवंशियांचे प्राण वाचवले.