४ धर्मांधांना अटक

कळंब (यवतमाळ), ४ मार्च (वार्ता.) – नागपूर ते भाग्यनगर येथे कत्तलीसाठी नेणार्या ४२ गोवंशियांची मुक्तता कळंब येथील पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून २ मोठ्या ट्रकमधून रात्री साधारणतः १ वाजता ४२ गोवंशियांचे प्राण वाचवले. या प्रकरणी ४ धर्मांधांना अटक करून ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. (किती पोलीस हिंदुत्वनिष्ठांनी गोरक्षणाचे कार्य केल्यावर त्यांचे कौतुक करतात ? – संपादक)
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !