राज्य मंत्रीमंडळात पालट करणे, ही काळाची आवश्यकता !

पर्यटन क्षेत्रातील विविध घटक पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्यावर नाराज झालेे आहेत.

(म्हणे) ‘आप सत्तेवर आल्यास ७३ टक्के गोमंतकियांना विनामूल्य वीज मिळेल !’ – राघव चढ्ढा, आपचे देहलीतील आमदार

जनतेला फुकटे बनवणारे नव्हे, तर स्वावलंबी आणि उद्योगी बनवणारे राज्यकर्ते हवेत !

विलास मेथर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे चौकशी व्हावी !  रोहन खंवटे

अवैध कृत्ये उघड करणार्‍यांना शांत करण्यासाठी शासन पोलिसांचा वापर करत आहे.

मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक कायदा येणार !

एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

वाढीव वीजदेयकामध्ये दिलासा मिळणार नाही ! – ऊर्जामंत्री नितीन राऊत

वीज ग्राहकांना वाढीव वीजदेयकातून दिलासा देण्यास सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. ‘मीटर रिडिंग’प्रमाणे आलेली देयके ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

देशभरातील हज यात्रेसाठीची ११ प्रस्थान स्थळे रहित केली, त्यात दाबोळीचा समावेश ! – शेख जिना यांचे काँग्रेसच्या टिकेला प्रत्त्युत्तर

हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा !

पंडित नथुराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हणणारे ट्वीट केल्यावरून झालेल्या वादानंतर आंध्रप्रदेशातील भाजप नेत्याने ट्वीट हटवले !

आंध्रप्रदेशातील भाजपचे नेते एन्. रमेश नायडू यांनी मोहनदास गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हणणारे ट्वीट केले होते; मात्र त्यावरून वाद झाल्यावर त्यांनी हे ट्वीट हटवले.

मुंबई महापालिका सभागृहात जागेअभावी अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाचा नकार

भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे.

डी.एड्. अभ्यासक्रमातील ५० टक्के जागा मुसलमानांसाठी राखीव ठेवल्यावरून विहिंपची मेवात विकास प्राधिकरणाला नोटीस

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची नोटीस विहिंपला का द्यावी लागते ? सरकारनेच हे आरक्षण रहित करून हिंदूंना न्याय दिला पाहिजे.

बंगाल अल् कायदाचा अड्डा बनला असून काश्मीरपेक्षाही तेथे वाईट परिस्थिती ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्‍न हिंदूंना पडतात !