चिखली (जिल्हा बुलढाणा) येथे विवाहाच्या वरातीत श्रीरामाचे गाणे लावल्यावरून धर्मांधांकडून दंगल !
हिंदूंना त्यांच्या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्वनिष्ठ सरकार राज्यात असतांना अशा प्रकारच्या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही !