स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाने जीव लवकर पूर्णत्वाला जातो !

साधनेचे अनेक मार्ग आहेत. आपण ‘ॐ’कार साधना केली, ध्यानधारणा केली, अलिप्त राहून अज्ञातात जाऊन साधना केली किंवा शक्तीपातयोगानुसार साधना केली, तरी या साधना पूर्णत्वाला गेल्या, तरच त्या जिवाला मोक्षप्राप्ती मिळते.

श्रीगुरुमाऊली अन् गौराईस्तव सद्गुरुद्वयींमुळे या भूतलावर वैकुंठच अवतरले ।

सद्गुरु बिंदाई अन् सद्गुरु अंजलीताई।
असे आपल्या भूतलावरील वैकुंठातील गौराई ॥ १ ॥

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वास्तव्याने चैतन्यात न्हाऊन निघालेल्या चेन्नई सेवाकेंद्राने तुळशीच्या रूपातून अनुभवला महाविष्णूचा आशीर्वाद !

‘सद्गुरूंच्या मनातील विचार संकल्परूप असल्याने ईश्‍वर तो पूर्ण करतो’, याची प्रचीती देवाने चेन्नई सेवाकेंद्राला देणे