‘सनातनच्या तीनही गुरूंच्या तेजाने जणू ब्रह्मांड तेजोमय झाले आहे’, असे जाणवणे
रथोत्सवातील ७ घोड्यांचा रथ पाहून ‘साक्षात् सूर्यनारायणाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी रथ दिला आहे’, असे मला जाणवले.
रथोत्सवातील ७ घोड्यांचा रथ पाहून ‘साक्षात् सूर्यनारायणाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी रथ दिला आहे’, असे मला जाणवले.
सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले. तेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप म्हणजे आपल्या तीनही गुरूंचे (टीप) स्मरण कसे आहे, हे गुरुदेवच मला सांगत आहेत’, असे मला वाटले.
भगवंताच्या कृपेने कोरोनासारख्या घोर आपत्काळातही गुरुदेवांचा ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहाता आला. त्या वेळी एका साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
भरभरून आनंद आणि चैतन्य देणाऱ्या या ग्रंथाचे प्रकाशन झाल्यामुळे साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य आठवणींचा अमूल्य ठेवाच उपलब्ध झाला आहे.
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर सिद्ध झालेल्या साधकांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ईश्वराधिष्ठित आनंदी जीवन जगण्यासोबतच ‘उत्तम राष्ट्र निर्मिती आणि धर्म जागृती’, यांसाठी करावयाच्या प्रयत्नांचे आवश्यक असे परिपूर्ण शिक्षण देऊन त्यांना घडवण्यात येईल.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १९.५.२०२२ या दिवशी आश्रमात झालेल्या सुदर्शनयागाच्या वेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
आश्रमातील चुकांच्या फलकाचे महत्त्व जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा घरोघरी देव्हाऱ्यात देव असतात, तसे प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावलेला असेल आणि तेव्हा ‘समाजातही सर्वांनी साधनेला आरंभ केला’, असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल !
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सप्तर्षींच्या मार्गदर्शनानुसार भारतभरातील विविध तीर्थक्षेत्री जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेतात. हा दैवी प्रवास ज्या वाहनांतून करण्यात आला त्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले….
‘‘गुरूंना अपेक्षित सेवा कशी करावी ?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री. स्नेहल ! स्वत:मध्ये दैवी गुण वाढवणे, त्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करणे, सेवा करतांना विविध प्रसंगांमध्ये साधनेचे दृष्टीकोन ठेवणे हे सर्व स्नेहलने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.
‘मला (श्री. प्रकाश करंदीकर यांना) ६५ वर्षे आणि पत्नीला (सौ. छाया हिला) ६० वर्षे पूर्ण होत असल्याने ३.१.२०२२ या दिवशी आमच्या घरी आम्हा उभयतांची ‘मृत्यूंजय महारथी शांती’ करण्याचे ठरले. त्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.