वाराणसी आश्रमात झालेल्या श्री वाराहीदेवीच्या होमाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वाराणसी आश्रमात आगमन होताच माझ्या मनाची नकारात्मकता आणि निराशा दूर झाली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आगमन होताच आश्रमातील वातावरण आनंदी झाले.

व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना करावयाचे प्रयत्न !

‘काही शारीरिक आणि कौटुंबिक अडचणी, तसेच आजारपण यांमुळे ज्यांना समष्टी साधना करणे शक्य नसेल, त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणे घरच्या घरीच साधना आणि सेवा करावी. घरातील नित्य कर्मे करतांना होणार्‍या चुका लिहून ठेवाव्यात आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घ्यावे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढू शकतो. त्यामुळे बरेच प्रवचनकार, कीर्तनकार आणि सत्संग घेणारे यांच्यामध्ये अध्यात्म कृतीत न आणल्याने ज्ञानाचा तीव्र अहं निर्माण होतो.

दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देण्याची महती !

आपट्याची पाने आप आणि तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात. जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान-प्रदान होते, तेव्हा हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात.

सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने पू. सदाशिव परांजपे आजोबा यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा २०.१.२०२२ या दिवशी सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती असलेला भाव !

पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला किती छान सांगितले ! त्या सर्व साधकांना अशाच प्रकारे शिकवतात ना ? त्यामुळे पुष्कळ संत सिद्ध होतील ना !’’

मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणार्‍या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.

वर्ष २०२१ मधील नवरात्रीच्या काळात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांसाठी घेत असलेले भक्तीसत्संग ऐकतांना कु. प्रतीक्षा हडकर यांना देवीतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

क्तीसत्संग ऐकतांना पैंजणांचा ‘छूम छूम’ असा आवाज येत होता आणि तो मनाला आनंद देत होता. त्या वेळी ‘हृदयाला जणू देवीच्या चरणांचा स्पर्श होत आहे’, असे मला जाणवले…..

महाचंडीयागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंकवाचा भरलेला मळवट पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट हिंदु राष्ट्राच्या नवप्रभात समयी क्षितिजावर उगवलेल्या अर्ध सूर्यासारखा दिसत होता.’…..