वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने निगडी (पुणे) येथील रहिवाशांचे ‘महावितरण’च्या कार्यालयात आंदोलन !
‘महावितरण’च्या अधिकार्यांना सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत’, असा आरोप करत या भागातील रहिवाशांनी निगडी येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले.
‘महावितरण’च्या अधिकार्यांना सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत’, असा आरोप करत या भागातील रहिवाशांनी निगडी येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले.
जनतेला लुटणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘या विषयावर आचारसंहितेसंबंधी बैठक घेण्यात येईल’, असे सांगितले. यानंतर सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी विधीमंडळ सचिवालयाचे परिपत्रक वाचून दाखवले.
असे आंदोलन का करावे लागते ? साडतीन वर्षे नियुक्ती न झाल्यामुळे उमेदवारांची झालेली हानी सरकार भरून देणार का ?
हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !
सध्या आंदोलनांच्या संदर्भात ‘टूलकिट’चा वापर झाला असला, तरी ‘टूलकिट’ हे मोठ्या प्रमाणात ‘कॉर्पाेरेट्स’, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि अनेक जण आपापल्या कामांसाठी वापरतात. अल्प वेळेत अधिक लोकांपर्यंत योजना पोचावी, यासाठी ‘टूलकिट’चा वापर केला जातो.
यापुढील काळात प्रशासनाने याची नोंद न घेतल्यास आम्हाला न्यायालयात जावे लागेल, अशी चेतावणी राहुल चन्ने यांनी या वेळी दिली आहे.
. . . याचा अर्थ हिंदु समाजमन आता जागे होत असून जागृत हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांप्रती सजग झाले आहेत. कोणतेही मोठे नेतृत्व नसतांना सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन, तसेच छोट्या छोट्या कृतींमधून हिंदू धर्मविरोधकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत !
देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पीएफआय’, ‘एसडीपीआय’ यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आले.
देशभरात होणार्या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय.आणि एस्.डी.पी.आय.या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.