संपादकीय : भंगलेले अमेरिकी स्वप्न !
विदेशात जाऊन वर्णद्वेषी आक्रमणे सहन करण्याऐवजी भारतात राहून स्वतःचा उत्कर्ष साधण्यातच भारतियांचे हित आहे !
विदेशात जाऊन वर्णद्वेषी आक्रमणे सहन करण्याऐवजी भारतात राहून स्वतःचा उत्कर्ष साधण्यातच भारतियांचे हित आहे !
चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.
आम्ही अतिशयोक्ती करत नाही; परंतु अमेरिकेत प्रतिदिन किमान एका भारतियाचा मृत्यू होतो, हे खरे आहे. मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी किंवा कामगार आहेत, जे नुकतेच भारतातून अमेरिकेत आले आहेत, असा दावा अमेरिकेतील ‘टीम एड’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक मोहन नन्नापानेनी यांनी केला.
भारताने अमेरिकेवर विश्वास ठेवावा, असे अमेरिकेने भारतासाठी काय केले आहे ? अमेरिकेने गेल्या ७५ वर्षांत भारतविरोधी निर्णय घेतले आहेत आणि आताही घेत आहे. अमेरिकेने भारताशी मैत्री करण्याच्या नावाखाली विश्वासघात करण्याच्या पलीकडे काहीच केलेले नाही !
हिंदु अमेरिकनांसाठी मोठा विजय ! – हिंदु संघटना
सौदी अरेबियाने अमेरिकेला केले स्पष्ट !
अमेरिकेची नौका भारतात येत होती !
इस्रायल-हमास युद्धात येमेनच्या ‘हुती’ या आतंकवादी संघटनेने उडी घेतली आहे. लाल समुद्रातून (रेड सी) इस्रायलकडे जाणार्या सर्व जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी या संघटनेने दिली आहे.
अमेरिका तिच्या भूमीवर स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत घेऊ देते, यावरून तिचा भारतद्वेष दिसून येतो. भारताने अमेरिकेला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !
अमेरिकी सैन्याने आतंकवाद्यांशी संबंधित मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट, शस्त्रास्त्रे साठवण्याची ठिकाणे आदी ७ ठिकाणी आक्रमणे केली.