‘भगवंताविना या जगात दुसरे कुणीही नाही’, या भावनेने रहावे !

आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो, त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताविषयी करावे.

राज्यातील लहान-मोठ्या २,९९७ धरणांत २२ टक्के पाणीसाठा शेष !

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत अल्प ८.७८ टक्के पाणीसाठा असून, त्या खालोखाल पुणे विभागात १५.६७ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस ३०.९४ टक्के पाणीसाठा होता.