निमणी (सांगली) येथे संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत यांना श्रद्धांजली !

संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य अधिकारी, सैनिक यांना ११ डिसेंबर या दिवशी ‘जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने निमणी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

‘लोक अदालतीं’तून पुण्यातील ग्रामपंचायतींकडे १६ कोटी महसूल जमा !

‘लोक अदालती’तून महसूल जमा झाला, ही गोष्ट चांगली असली, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी का आहे ? हेही शोधले पाहिजे आणि त्यावर उपाययोजना काढायला हवी.

वृत्तमाध्यमांत मनोरंजन नकोच !

सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतांना जनतेला मनोरंजनाकडे नेणे, म्हणजे ‘रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता’, असे करण्यासारखे आहे.

भारतात बंदी कधी घालणार ?

‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुसलमानांच्या धार्मिक संघटनेवर सौदी अरेबियाने बंदी घातली आहे. ‘जिहादी आतंकवादाच्या प्रवेशद्वारांपैंकी एक’ आणि ‘समाजासाठी धोकादायक’ असा ठपका या संघटनेवर ठेवण्यात आला आहे.

‘क्रांतीकारकांच्या उत्कट राष्ट्रभक्तीचे आपण वारसदार आहोत’, याचा सार्थ अभिमान हवा !

आज भ्रष्ट नेत्यांचा जयजयकार होण्यासह त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणारे फलक शहराशहरांत झळकतात; पण क्रांतीकारकांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे स्मरणही होत नाही. त्यांच्या बलीदानाची नोंदही आपण घेत नाही. ही कृतघ्नता आहे, याचीही जाण नाही.’

ज्येष्ठ नागरिकांचा कुटुंबात आणि समाजात होणारा शारीरिक, मानसिक अन् आर्थिक छळ

भारताची संस्कृती महान असून त्यामध्ये एकत्र कुटुंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून पाश्चात्त्यांच्या विकृतीचे अंधानुकरण होत आहे. त्यामुळे देशात विभक्त कुटुंबपद्धत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचा स्वतःची मुले, सून, समाज यांच्याकडून विविध प्रकारे कशा प्रकारे छळ होत आहे, याची काही उदाहरणे येथे देत आहोत. १. शारीरिक छळ जसे मारहाण … Read more

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

१३ डिसेंबर २०२१ या दिवशी नगर येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

संपूर्ण विश्वात हिंदूंकडून साहित्य, धर्म आणि सभ्यता यांचा प्रसार !

हिंदु धर्माची महानता पाश्चात्त्यांना कळते; परंतु हिंदूंना कळत नाही, हे हिंदु धर्माचे दुर्दैव !

‘श्रीमद्भगवद्गीते’ची महानता आणि विशालता !

ज्या व्यक्तीने ‘कुराण’चे प्रथम बंगाली भाषेमध्ये भाषांतर केले, त्या गिरीश चंद्र यांनी ‘इस्लाम’ स्वीकारला नाही. याचे कारण म्हणजे भाषांतर करण्यापूर्वीच त्यांनी ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे वाचन केले होते.

मिशनर्‍यांच्या प्रभावामुळे हिंदु कुटुंबाचे विदेशी भाषा, वेशभूषा, रीती-रिवाज यांद्वारे विघटन

पाश्चात्त्यांनी ओळखलेले ख्रिस्ती धर्माचे खरे स्वरूप भारतातील हिंदूंना लक्षात येईल, तो सुदिन !