विविध व्याधींवर भारतीय संगीत चिकित्सा अत्यंत प्रभावी ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले संशोधन !

‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

‘बर्‍याच वेळा लहान-सहान कृती करतांनाही साधकांतील अहं जागृत होतो. देवाकडे कर्तेपणा अर्पण करण्यासाठी, म्हणजेच स्वतःतील अहं न्यून करण्यासाठी साधकांनी पुढीलप्रमाणे प्रयत्न करावेत.

पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांचे खडतर बालपण आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीमाता या विरागी दांपत्याने त्यांचा केलेला सांभाळ !

२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने प.पू. दास महाराज यांच्या खडतर बालपणातील काही अनुभवांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

१७  डिसेंबर २०२१ या दिवशीच्या भागात ‘तमिळनाडू येथे दर्शन घेतलेली स्थाने आणि देवळांची भव्यता’ याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

अखिल मानवजातीला परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी अद्वितीय ग्रंथकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी लावलेल्या ग्रंथरूपी रोपट्याचे केवळ २६ वर्षांमध्ये ३५० ग्रंथरूपी वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. अजून ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील इतके लिखाण संगणकात आहे.

वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्याेदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्याेदयापर्यंत’, असा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्याेदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, त्याचे नाव त्या दिवशीच्या वाराला दिलेले आहे. वाराचा प्रारंभ सूर्याेदयी होतो.

थोर भारतीय ऋषिमुनी

भारताला ऋषिमुनींची थोर परंपरा आहे. ऋषिमुनींनी लिहिलेले वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी ग्रंथ मानवाला सर्वंकष ज्ञान देतात. त्यांमध्ये मनुष्यासाठी आचारधर्म, उपासना, साधना, संरक्षण इत्यादी सर्वच विषय आहेत. ऋषिमुनींना हे ज्ञान त्यांच्या तपोबलामुळे, म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मिळाले.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

प्रेमभाव, आध्यात्मिक प्रगल्भता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (वय १० वर्षे) !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी वेळोवेळी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर मला अध्यात्माच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्याचा अमूल्य लाभ झाला. हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याविषयी ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता.’ – कु. डायना परेझ, व्हेनेझुएला

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी केलेल्या संगीत दौर्‍याच्या वेळी विविध मान्यवर कलाकारांनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना साधकांचे जाणवलेले वेगळेपण !

संगीत दौर्‍यासाठी मुंबई आणि पुणे येथील मान्यवर कलाकारांच्या भेटी घेतल्या तेव्हा त्यानी साधक आणि विश्वविद्यालयाच्या कार्याबद्दल व्यक्त केलेले अभिप्राय…