बी-बियाणे देण्यासाठी असलेल्या ‘ऑनलाईन’ नोंदणीची जाचक अट रहित करा ! – संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

सध्या ग्रामीण भागात वीज मोठ्या प्रमाणात कधीही जाते. यामुळे ‘सर्व्हर’ वारंवार ‘डाऊन’ होत आहेत, तसेच ‘महा-ई-सेवा केंद्र’, संगणक सुविधा केंद्र बंद आहेत.

घराघरांत शिवस्वराज्य गुढी उभी करून ‘शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा

शंभुराजे मंचच्या वतीने घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हटला. नंतर प्रत्येकाने घरामध्ये साखर आणि पेढे वाटली.

देश रसातळाला जाण्यामागील कारण !

‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

नामजप आणि स्वभावदोष-निर्मूलन यांमुळे व्यक्तीला आनंदप्राप्ती होते ! – मिलुटीन पांक्रात्स, क्रोएशिया

पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क यांनी लिहिलेला ‘मन:शांती’ या विषयावरील शोधनिबंध सादर !

उत्पादन शुल्कामध्ये वाढ करून केंद्र सरकारने ग्राहकांची लूट केली ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

देशात इंधनाच्या दरात सतत वाढ चालू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. असा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ‘ट्वीट’द्वारे केला आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधानांची भेट घेणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी आशासेविकांचे काम अधिक ! – मुख्यमंत्री

आतापर्यंत तुम्ही पुष्कळ काम केले आहे, तसेच घरोघरी जाऊन पहाणी-तपासणी केली आहे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राला ‘कुटुंब’ म्हणून तळहाताच्या फोडासारखे जपले आहे. मुख्यमंत्र्यांचे ‘ऑनलाईन’ संवादाद्वारे आशासेविकांना आवाहन !

मान्सूनपूर्व पावसामुळे विदर्भातील तापमान अल्प; मात्र बियाण्यांच्या अभावी शेतकरी हतबल !

संपूर्ण विदर्भात मान्सूनपूर्व पावसाला आरंभ झाल्याने प्रखर तापमान अल्प झाले. एकीकडे शेतकरी धूळपेरणीची सिद्धता करत आहेत; पण दुसरीकडे बियाण्यांची भाववाढ आणि अल्प साठा यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.

नागपूर येथे स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करणार्‍या आईने क्षमा मागितली !

२४ मे या दिवशी शहरातील पांढराबोडी येथील एक महिला सासूसमवेत वाद घालत असतांना काही मासांच्या स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन बाळाच्या आईवर गुन्हा नोंद केला होता.

राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये यांमध्ये शिवराज्याभिषेकदिन ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून साजरा होणार ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ६ जून या दिवशी दिली,