गुणी व्यक्ती कुठलीही आवाहने लीलया पेलू शकत असल्यामुळे जीवनाकडे अधिक डोळसपणे पाहू शकणे !

हे व्यक्तित्व ज्यांनी कमावले आहे, ते युवक राजकारणात शिरले, तरी स्वार्थी असणार नाहीत. त्यांच्या समाजकारणात ढोंग रहाणार नाही. त्यांचे कार्यक्रम हे हवेतले मनोरे ठरणार नाहीत. खर्‍या कळवळ्याने केलेली मानवाची सेवा असे उदात्त स्वरूप त्याला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणारे युवक सिद्ध करून भावी राष्ट्रनिर्मितीसाठी पिढी घडवली !

बालपणापासून, किंबहुना गर्भात असल्यापासूनच जिवावर सात्त्विकतेचे संस्कार केल्यास आदर्श आणि धर्माचरणी युवक निर्माण होऊ लागतील ! सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माचे शास्त्र आणि उपासना समजून घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यास समाजाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.

तरुणांनो, खरे राष्ट्रप्रेमी व्हा !

एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, स्वातंत्र्योत्तरकाळात एकाही राज्यकर्त्याने जनतेला देशप्रेम शिकवले नाही. परिणामी आजच्या तरुण पिढीमध्ये देशप्रेम नाही.

राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !

‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य

तोकड्या कपड्यांचा पुरस्कार करणारी युवा पिढी देशाला आदर्श कसे बनवणार ?

उद्या मुलांना खडसावणार्‍या आई-वडिलांचीही चौकशी करण्याची त्यांच्या मुलांकडून मागणी झाली, तर त्यात नवल वाटायला नको !

युवकांनो, जीवनाच्या वास्तवाला सामोरे जाण्यासाठी गुणांचा अंगीकार करा !

कालाच्या अखंड महाओघात जी गोष्ट निर्विवादपणे तिचा अविस्मरणीय ठसा उमटवून गेली आहे, ती म्हणजे मानवी गुण !

भारतीय संस्कृती ज्ञात नसल्यामुळेच अस्ताला जाणारी पाश्चिमात्य संस्कृती भारतीय युवक स्वीकारतात !

आपल्या संस्कृतीचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे अस्ताला जाणारी पाश्चिमात्य संस्कृती भारतीय युवक स्वीकारत आहेत आणि विदेशी लोक मात्र भारतीय संस्कृतीचे आचरण करत आहेत

 पंजाबी पोषाख घालून महाविद्यालयात गेल्यावर मैत्रिणींनी नावे ठेवणे आणि ‘जीन्स’ घालण्यास सांगणे !

मी महाविद्यालयात जातांना मध्ये भांग पाडायचे, कुंकू लावायचे आणि पंजाबी पोषाख घालायचे. त्यामुळे इतर मुली मला ‘म्हातारी’ म्हणायच्या.

महाविद्यालयातील तरुणांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही नाही !

राष्ट्र, धर्म यांविषयी अभिमान निर्माण होणारे शिक्षण तरुणांना दिले जात नाही. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही बहुसंख्य तरुणांना नसते, असे लक्षात येते.

भारतात काही सुरक्षित नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘महाराष्ट्रातील आतंकवादविरोधी पथकाने मुंबईतील नागपाडा येथून जिगर पंड्या (वय २७ वर्षे) आणि त्याचा मानखुर्द येथील मित्र अबू ताहीर (वय ३१ वर्षे) यांच्याकडून अण्वस्त्रांसाठी वापरण्यात येणारे ७ किलो युरेनियम जप्त केले असून त्यांना अटक करण्यात आली.