पी-३०५ तराफ्याच्या कॅप्टनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !
तौक्ते चक्रीवादळामध्ये पी-३०५ या तराफ्यावरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्यामुळे कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तौक्ते चक्रीवादळामध्ये पी-३०५ या तराफ्यावरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्यामुळे कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
देश कोरोनामुळे संकटात असतांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला ९९ सहस्र १२२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तिमिराकडून तेजाकडे…! वाटचाल हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीकडे !!
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २२ वा वर्धापनदिन सोहळा !
मोगा (पंजाब) येथे वायूदलाचे मिग २१ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला.
र्शी येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ‘ईश्वरी इच्छेपुढे आपले काही चालत नाही’, हेच लक्षात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुष्कळ वाईट वाटले.
पंजाब के मोगा में ‘मिग २१’ फाइटर जेट गिरा : वैमानिक की मृत्यु !
– ऐसी दुर्घटनाएं और कितने वर्ष होती रहेंगी ?
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रात अडकलेल्या बार्ज पी-३०५ वरील मृत्यू झालेल्यांचे मृतदेह घेण्यासाठी संबंधितांचे नातेवाइक जे.जे. रुग्णालयामध्ये पोचले; परंतु तेथे संबंधित पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले