हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप अपेक्षित नाही !

हरिद्वार (उत्तराखंड) येथील कुंभमेळा १ एप्रिलपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे ११ मार्चला महाशिवरात्रीचे राजयोगी स्नान ‘सामान्य स्नान’ ठरल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेने संताप व्यक्त केला आहे.

एका साधिकेला एका राज्यातील एका रुग्णालयात आलेला वाईट अनुभव

‘ताप, सर्दी आणि खोकला असल्यामुळे २३.३.२०२० या दिवशी मी माझ्या भावाला एका राज्यातील एका सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्या वेळी तेथील एका आधुनिक वैद्यांनी त्याची कागदपत्रे पाहिली आणि त्याला कोरोनाग्रस्त ठरवूनच त्या माझ्याशी बोलू लागल्या.

सरकारकडून वेतन मिळूनही कायद्याला धरून नव्हे, तर लाच घेऊन गुन्हेगारांना साहाय्यभूत होईल, असे अन्वेषण करणारे भ्रष्ट पोलीस !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘इतर प्राण्यांपेक्षा देवाने माणसाला भरपूर सुविधा दिल्या आहेत. इतर प्राणी जेवतांना समवेत पाण्याचा तांब्या कुठे ठेवतात ? माणसाला जेवतांना तोंडी लावायला आणि चवीसाठी भाजी-आमटी मिळते.

समर्थ रामदासस्वामींनी रचलेले मनाचे श्‍लोक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांच्यातील साधर्म्य !

समर्थ रामदासस्वामींप्रमाणे स्वतःच्या मनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवूया. साधकांसाठी तेच समर्थ रामदासस्वामी आहेत.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून संगीताच्या संदर्भात आतापर्यंत करण्यात आलेले विविध प्रयोग

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ६४ कलांमधील गायन, वादन, नृत्य आणि नाट्य (अभिनय) या कलांतील आध्यात्मिक पैलूंचा, तसेच भारतीय कलांमधील सात्त्विकतेचा अभ्यास आधुनिक उपकरणांद्वारे करण्यात येत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्रात (ईश्‍वरी राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्री. सुजीत मुळे यांनी समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेल्या ‘मनाचे श्‍लोक’ यांचे इंग्रजी पद्यात केलेले भाषांतर

‘मी १६ वर्षांपूर्वी ‘मनाचे श्‍लोक’ म्हणजे मनाशी करायचा संवाद असल्याने या काव्याचे इंग्रजी पद्यात रूपांतर केले. ते येथे देत आहे.

तणावग्रस्त प्रसंगात शांत रहाता आल्याने एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. सायमन ह्यूस यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येणे

मला तणावग्रस्त प्रवासी आणि विमान आस्थापनांचे कर्मचारी यांच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्यांना पाहून नकारात्मक आणि तणावपूर्ण भावनांमध्येे अडकल्यावर कशी स्थिती होते, या पूर्वानुभवाचे स्मरण झाले.

मराठी भाषा बोलायला शिकणारे एस्.एस्.आर्.एफ्. चे विदेशी साधक !

अ‍ॅलिसने मराठी शिकण्यासाठी ती करत असलेले प्रयत्न येथे दिले आहेत. तिच्यासह अन्य काही विदेशी साधकही मराठी बोलण्यास शिकत आहेत. मराठी आणि संस्कृत या सात्त्विक भाषा असल्याचे विदेशींना कळते.