लोकांच्या उत्स्फूर्त उत्साहात बाबरी ढाचा कसा ढासळला ? हे कुणालाच कळले नाही !

शरदराव पवार यांनी १९८० च्या दशकात ‘रामजन्मभूमी आंदोलनाला दक्षिण भारतातून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही’, अशी अभद्र वाणी उच्चारली होती. प्रत्यक्षात संपूर्ण भारतवर्षाने हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केले.

पितृपक्ष विशेष : सनातन संस्थेच्या ‘श्राद्धविधी’ या Mobile App चा लाभ घ्या !

सनातन संस्थेचे ‘श्राद्धविधी । Shraddha Rituals’ हे अ‍ॅप श्राद्ध संबंधी माहिती देणारे असून ते मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगू, मल्याळम अशा ७ भाषांत आहे.

भारतातील तिसर्‍या इयत्तेतील ७५ टक्के मुलांना बेरीज आणि वजाबाकी येत नाही !

देशातील शिक्षणाची ही विदारक स्थिती असून ती पालटल्याविना देशाची युवा पिढी सक्षम कशी  होणार ? जर युवा पिढी सर्वार्थाने सक्षम झाली, तर भारत महासत्ता होऊ शकतो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत.

फटाक्यांच्या माध्यमांतून होणारे प्रदूषण न थांबवणार्‍या पोलिसांच्या विरोधात तक्रार करा !

नागरिकहो, आपल्या परिसरात उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्यास अशा ठिकाणांची नावे स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कळवावीत.

हिंदूंनो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणा !

‘सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचबरोबर आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत.

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणणे, ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी !

केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद अन् मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ?

नाना फडणीस : मराठेशाहीतील शहाणपण !

नानांच्या चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सवाई माधवराव पेशवे यांना लहानाचे मोठे केले. बारभाई कारस्थान स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे केले. ‘जब तक नाना, तब तक पूना’ हे हिंदी भाषेतील सुभाषित प्रसिद्ध आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित