मेघालयमध्ये हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते !

‘मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’ – श्रीमती इस्टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्त्या.

पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंमध्ये असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे. भारतमातेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे.

भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी धर्मरक्षणार्थ दुष्टांचा समूळ नाश केला, त्यातून आजचे भारतीय नेते प्रेरणा कधी घेणार ?

हिंदु समाज धर्मग्लानीच्या काळापूर्वीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा का घेत नाही ? प्रभु श्रीरामाने ऋषिमुनींचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण करून आपल्या धर्माचे पालन केले नाही का ?

स्वयंसूचनासत्र करण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करणे, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक !

चित्तामध्ये स्वयंसूचना ग्रहण होण्यासाठी सूचनेभोवती चैतन्याचे वलय असणे, म्हणजे नुसते शब्द नको, तर भावाचे आलंबन करून चित्तामध्ये तात्पुरते चैतन्य निर्माण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ती सूचना आवश्यक त्या ठिकाणी जाऊन अपेक्षित परिणाम होतो.

साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !

सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !

मनुष्याला कितीही ज्ञान असले, तरी ‘त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ?’, हे त्याला अध्यात्मच शिकवते !

‘मनुष्य कितीही शिकला आणि त्याने कितीही ज्ञान मिळवले, तरी ‘मिळालेल्या ज्ञानाच्या सागरातून एखाद्या प्रसंगी नेमक्या कोणत्या ज्ञानाचा उपयोग करायचा ?’, हे बुद्धीने ठरवणे फार अवघड असते.

‘हाती ‘शस्त्र न घेता’ तो युद्धाला उभा आहे. केवळ ‘लगाम’ त्याच्या हाती आहेत. ‘कुठे थांबायचे ? कुठे वळायचे ? पुढे केव्हा जायचे ? मागे केव्हा यायचे ?’, हे त्याला ज्ञात आहे.

‘हाती ‘शस्त्र न घेता’ तो युद्धाला उभा आहे. केवळ ‘लगाम’ त्याच्या हाती आहेत. ‘कुठे थांबायचे ? कुठे वळायचे ? पुढे केव्हा जायचे ? मागे केव्हा यायचे ?’, हे त्याला ज्ञात आहे.

सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

१२ वर्षांत १२ सहस्र ५९० (प्रत्येक दिवशी ३) लाचखोरीची प्रकरणे उघड !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक ! – वीरश्रीचे प्रतीक : गडदुर्ग

प्रसिद्धी दिनांक : १४.५.२०२२ ! विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे प्रशासन विदेशांतील हिंदूंच्या रक्षणाचा विचार कधी करील का ?

‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.