
‘चित्तामध्ये स्वयंसूचना ग्रहण होण्यासाठी सूचनेभोवती चैतन्याचे वलय असणे, म्हणजे नुसते शब्द नको, तर भावाचे आलंबन करून चित्तामध्ये तात्पुरते चैतन्य निर्माण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ती सूचना आवश्यक त्या ठिकाणी जाऊन अपेक्षित परिणाम होतो; कारण कलियुगामध्ये चित्ताभोवती अनिष्ट शक्तींनी निर्माण केलेल्या त्रासदायक आवरणामुळे सूचना अंतर्मनात जाणे अशक्य होते. नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता यांमुळे हे आवरण नष्ट होते; म्हणून स्वयंसूचनासत्र करण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करणे, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.’
– सौ. कोमल जोशी (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (२४.२.२०१०)
|
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!